शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

कर्नाटकातील २ सख्ख्या बहिणींनी मुंबई गाठली, पोलिसांच्या सतर्कतेमुळे स्वगृही पाठवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 18:19 IST

Missing Case :कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्या आणि फिरताना रेल्वे पोलिसांनी मिळून आल्या. त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उल्हासनगर बालगृहात दाखल केले होते.

ठाणे : कर्नाटक येथील १३ आणि १४ वर्षीय सख्या बहिणींना स्वगृही धाडण्यात ठाणे शहर पोलिसांना यश आले आहे. त्या बहिणी कर्नाटकवरून गुजरात येथे त्यांच्या मोठ्या बहिणी निघाल्या होत्या. त्याचदरम्यान त्या कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्या आणि फिरताना रेल्वे पोलिसांनी मिळून आल्या. त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उल्हासनगर बालगृहात दाखल केले होते.         

ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पोलीस अमलदारांच्या वॉटस्अप ग्रुपवर पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षेचे मिसिंग पत्र मिळाले. त्यात कर्नाटक,ता. बसवा कल्याण, जिल्हा बिदर येथील १३ वर्षीय आम्रपाली प्रल्हाद हंडीकेरे आणि तिची १४ वर्षीय बहीण सारीका या दोघी उल्हासनगर शासकिय मुलीचे निरीक्षणगृह / विशेषगृह शांतीभवन,येथे असल्याची माहिती मिळावी, त्यानुसार ठाणे चाईल्ड युनिटने भेट देत त्या बहिणींची विचारपूस केली. त्यांना आईवडील नसून त्या भावाकडे राहत असल्याचे सांगितले.

मुलीला मुलं होत नाही म्हणून ५ वर्षीय बालकाचे अपहरण, वृद्ध महिला अटकेत

तेथून त्या बहिणीकडे जाण्यासाठी दोघीच निघाल्या आणि कल्याण स्थानकात उतरल्या. दरम्यान त्यांच्या वहिनीचा मोबाईल नंबर मिळाला. त्या मोबाईल नंबरवरून त्या मुलींच्या भावाशी संपर्क साधला. त्यांची ओळख पटल्यावर त्या दोघींना मंगळवारी भावाच्या ताब्यात दिले.ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर जाधव, शामराव कदम, विजय बडगुजर, पोलीस हवालदार सुनिल साळवी, हनुमंत तळेकर, सुधाकर चौधरी, पोलीस नाईक तेजश्री शिरसाठ, पोलीस शिपाई सविता दोंदे, संगिता कांबळे, सुवर्णा यादव या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसthaneठाणेKarnatakकर्नाटक