शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By तानाजी पोवार | Updated: September 26, 2022 21:42 IST

पोलिसांनी व नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, वैभव गजाकोश याला घोडे शर्यतीचा शौक होता. त्याने गेल्याच वर्षी राजेंद्रनगरातील एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता.

कोल्हापूर : गेल्याच वर्षी प्रेमविवाह केलेल्या १८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. वैभव नागराज गजाकोश (वय १८ रा. राजेंद्रनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना राजेंद्रनगरात सोमवारी दुपारी घडली.

पोलिसांनी व नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, वैभव गजाकोश याला घोडे शर्यतीचा शौक होता. त्याने गेल्याच वर्षी राजेंद्रनगरातील एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर तो आई-वडीलांच्या घरापासून काही अंतरावर स्वतंत्र भाड्याने खोली घेऊन रहात होता. घोडे शर्यतीत त्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो गेले पाच दिवस आपल्या आई-वडीलांच्या घरीच रहात होता. सोमवारी सकाळी तो आपल्या घरी जातो म्हणून बाहेर पडला.

दुपारी त्याने आपल्या घरात पत्र्याच्या शेडमध्ये छतावरील लाकडी वाशाला ओढणीने गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच शेजारील व नातेवाईकांनी त्याचा गळफास सोडवून बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, लहान भाऊ, बहिण असा परिवार आहे. याची नोंद राजारामपूरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी