शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 20 दिवसांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' स्वत:लाच संपवलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 7:55 PM

Crime News : 20 दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या आत्महत्येने संपूर्ण शहर हादरले आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. सात जन्माचं नातं अवघ्या 20 दिवसांत तुटलं आहे. 20 दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या आत्महत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. इटावामधील उसराहर भागात घडलेल्या या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाचा पत्नीसोबत काही कारणावरून वाद झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी आता तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूर कलान येथील रहिवासी असलेल्या विक्रम सिंह यादवने कुटुंबाच्या विरोधात जाऊन 20 दिवसांपूर्वी आपल्या पसंतीच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. 12 मे रोजी मथुरामध्ये विक्रमचे लग्न झाले होते. त्याच्या पत्नीच्या मोठ्या बहिणीचे लग्न विक्रमच्या भावाशी झाले आहे. 

विक्रमचे वडील शिवराम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पती-पत्नीमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि त्यानंतर विक्रम जेवण करून आपल्या खोलीत झोपला. त्यानंतर सकाळी त्याचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी विक्रमचा मृतदेह खाली आणला आणि नंतर पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. 

पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. विक्रमच्या नातेवाईकांसोबतच पोलीस त्याच्या फोनचे डिटेल्सही पाहत आहेत. कौटुंबिक कलहातून विक्रमने जीव दिला की त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी कुटुंबीयांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. याप्रकरणी पोलीस शेजारी आणि विक्रमच्या ओळखीचे आणि मित्रांचीही चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी