शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
2
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
3
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
4
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
5
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
6
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
7
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
8
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
9
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
10
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
11
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
12
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
13
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
14
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
15
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
16
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
17
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
18
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
19
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
20
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते

Crime News: मुंबईत गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता पती, इकडे पत्नीने मामाविरोधात दिली तक्रार, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 8:44 PM

Crime News:

जयपूर - राजस्थानमधील बांसवाडा येथे एका महिलेने आपल्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. या महिलेचा पती हा मेकअप आर्टिस्ट आहे. तसेच तो पत्नी आणि तीन मुलांना सोडून मुंबईत आला. येथे तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहू लागला. हळूहळू या तरुणावर कुटुंबीयांकडून दबाव वाढू लागला, तेव्हा त्याने परत आलो तर आपली गर्लफ्रेंड आत्महत्या करेल, अशी भीती व्यक्त केली. दरम्यान, या अजब प्रेमकहाणीमध्ये या महिलेने तिच्या पतीसह मामा आणि चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले की, तिचा पती मेकअप आर्टिस्ट आहे. २०१५ मध्ये आयोजित केलेल्या सामुहिक विवाहामध्ये त्यांचा विवाह झाला होता. हे लग्न मामाने ठरवले होते. लग्नानंतर काही वर्षे सारे काही ठिक होते. तीन मुलेही झाली. मात्र मुलांच्या जन्मानंतर पतीचं वर्तन बदललं. भांडणे होऊ लगाली. याचदरम्यान, पतीची ओळख चित्तोडगडमधील एका तरुणीशी झाली. दोघांमध्ये गाढ मैत्री झाली. हळूहळू त्यांच्यात प्रेम झाले. तसेच पती कुटुंबापासून दूर जाऊ लागला.

दरम्यान, हे नाते कायम ठेवण्यासाठी या दोघांमध्ये एक करार झाला होता. त्यानुसार पती सहा महिन्यात कुटुंबाला घेऊन मुंबईत येईल. त्यांना भेटण्यासाठी येईल. तसेच अन्य कुठल्या नात्यात राहणार नाही आणि मासिक खर्चासाठी पैसे देईल, असे ठरले. मात्र पतीने या सर्व बाबींचे उल्लंघन केले असा आरोप या महिलेने केला.

दरम्यान, त्या दोघांचे नाते मामाने जोडले होते. दुसऱ्या तरुणीसोबत पतीची भेट मामाने घालून दिली होती. त्यामुळे मामाविरोधात या महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारRajasthanराजस्थानMumbaiमुंबई