शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
3
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
4
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
5
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
6
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
7
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
8
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
9
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
10
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
11
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
12
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
13
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
14
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
15
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
16
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
17
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
18
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
19
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
20
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!

भयंकर! 12 तासांत 5 खून, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; मन सुन्न करणारी घटना, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 12:37 PM

Crime News : गेल्या 12 तासांत कानपूरमध्ये पाचवा खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून दहशत पसरली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. कानपूरमध्ये ही अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. फजलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुटुंबातील तीन लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गेल्या 12 तासांत कानपूरमध्ये पाचवा खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून दहशत पसरली आहे. परिसरात प्रेम किशोर परचून यांचा दुकान आहे. त्या दुकानामागेच त्यांचं घर देखील आहे. रात्री प्रेम किशोर, त्यांची पत्नी गीता, मुलगा नैतिक जेवण करून झोपी गेले होते. मात्र सकाळ झाली तरी दुकान उघडलं नसल्याने परिसरातील लोक त्यांच्या घरी गेले. 

लोकांनी खूप वेळ दरवाजा ठोकला पण कोणीच बाहेर आले नाही. यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी घरामध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले. मृतदेह पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड टीम, सर्व्हिलान्स टीम याचा अधिक तपास करत आहे. तसेच पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला जात. आहे. पोलीस अधिकारी संजीव त्यागी यांनी अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. 

पती-पत्नीच्या शरीरावर जखमांच्या असंख्या खुणा

पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पती, पत्नी आणि मुलगा हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहायला मिळालं. मृतांच्या नातेवाईकांनी प्रेम यांचं कोणाशीच भांडण अथवा वैर नसल्याचं म्हटलं आहे. संजीव त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची हत्या ही गळ्या दाबून करण्यात आली आहे. तर पती-पत्नीच्या शरीरावर जखमांच्या असंख्या खुणा आहेत. पोलीस याचा वेगाने तपास करत असून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू