शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

खळबळजनक! एकतर्फी प्रेमात 'तो' झाला वेडा; लग्न ठरताच तरुणीच्या आईवर झाडली गोळी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 20:21 IST

Crime News : लग्नाबाबत समजताच तरुण संतापला आणि त्याने रागाच्या भरात तरुणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. तरुणीची आई आणि इतर नातेवाईकांवर गोळ्या झाडल्या. 

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. तरुणीचं लग्न ठरलं म्हणून त्याने तिच्या आईवरच गोळी झाडली आहे. गेल्या दीड वर्षांपासून तरुण मुलीसोबत बोलत होता. त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं. मात्र कुटुंबीयांनी तिचं दुसऱ्या एका तरुणाशी लग्न ठरवलं. लग्नाबाबत समजताच तरुण संतापला आणि त्याने रागाच्या भरात तरुणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. तरुणीची आई आणि इतर नातेवाईकांवर गोळ्या झाडल्या. 

तरुणीच्या आई आणि नातेवाईकांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिसांत देखील याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आगश्या असं या तरुणाचं नाव असून त्याचं तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून प्रेम होतं. पण तिचं लग्न ठरल्याचं समजताच त्याने तरुणीच्या घरच्या लोकांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेने परिसरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

 'तिचं' लग्न ठरलं म्हणून 'त्याने' टोकाचं पाऊल उचललं

आरोपी संतोश आगश्या याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझाद नगर पोलीस ठाणे परिसरातील श्रीनगरमध्ये एका तरुणाचं एकतर्फी प्रेम होतं. त्यामुळे त्याने तरुणीच्या घरी जाऊन गोळीबार केला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस अधिकारी इंद्रमणी पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश