शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

Cybercrime: सावधान! सायबर गुन्हेगारी पाच टक्क्यांनी वाढली, केवळ एक तृतीयांश प्रकरणात तपास पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 7:22 AM

Cybercrime:

नवी दिल्ली : देशात २०२१मध्ये सायबर गुन्ह्याची ५२,९७४ प्रकरणे दाखल झाली आहेत. २०२०च्या (५०,०३५ प्रकरणे) तुलनेत ती पाच टक्के अधिक आहेत. तर, २०१९च्या (४४,७३५ प्रकरणे) तुलनेत जवळपास १५ टक्के अधिक आहेत. सरकारी आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या भारतातील गुन्हे २०२१ अहवालानुसार सायबर गुन्ह्यातील ७०%पेक्षा अधिक प्रकरणे तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आसाममधील आहेत. 

सायबर दहशतवादाची १५ प्रकरणेदेशात २०२१मध्ये सायबर दहशतवादाची एकूण १५ प्रकरणे दाखल करण्यात आली. यातील झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी तीन आणि कर्नाटक, केरळ, मेघालय, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक प्रकरण दाखल करण्यात आले आहे.सायबर गुन्ह्यांचा दर तेलंगणात सर्वाधिक २७ होता. त्यानंतर आसाम १३.८, कर्नाटक १२.१, उत्तराखंड ६.३, महाराष्ट्र  ४.५ यांचा क्रमांक आहे. दिल्लीत अशा गुन्ह्यांचा दर १.७ होता. 

गृह मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या एनसीआरबीने सांगितले की, २०२१मध्ये देशात सायबर गुन्ह्यांची संख्या ही प्रति एक लाख लोकसंख्येवर सरासरी ३.९ अशी नोंदली गेली आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारी