शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

निष्काळीपणामुळे अपघात होऊन रिक्षाचालकाचा मृत्यू, कांदिवली परिसरातील घटना

By गौरी टेंबकर | Updated: April 13, 2024 16:02 IST

पोलिसांनी मयत सुखदेवे यांच्याच विरोधात संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.

मुंबई: निष्काळजीपणे रिक्षा चालवणे चालकाच्या जीवावर बेतले. हा प्रकार मार्च महिन्यात कांदिवली परिसरात घडला होता. ज्याच्या चौकशीअंती चालक ज्ञानेश्वर सुखदेवे (६२) यांच्या विरोधात कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेवे हे २५ मार्चला रंगपंचमी दिवशी रिक्षा घेऊन धंदा करायसाठी बाहेर पडले. त्यानंतर त्यांचा मित्र राजू यांनी फोन करत मुलगा प्रफुल्ल (३७) याला वडिलांचा अपघात झाल्याचे कळवले. प्रफुलने घटनास्थळी धाव घेतल्यावर कांदिवलीच्या एम जी रोड परिसरात असलेल्या एका पान टपरीजवळ सुखदेव यांचा अपघात झाल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून ते बेशुद्ध पडलेले सापडले. 

रिक्षाही अपघातग्रस्त झाल्याचे त्याचीही काच फुटून नुकसान झाले होते. प्रफुल यांनी वडिलांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. तिथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर सुखदेवे हे स्वतः गाडी चालवत असताना त्यांचे त्यावरील नियंत्रण सुटून रिक्षाचा अपघात झाला असे तपासात उघड झाले. त्यामुळे त्यांना कोणत्याही अनोळखी वाहनाने धडक दिली नसल्याचेही सिद्ध झाले. त्यानुसार पोलिसांनी मयत सुखदेवे यांच्याच विरोधात संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Accidentअपघात