शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मित्रांसोबत संबंध ठेवण्यास मनाई केल्यावर वहिनीची केली हत्या, फक्त एका चुकीमुळे पकडला गेला आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 11:19 IST

Crime News : 19 जुलै रोजी एका महिला पहाटे आठ वाजता तिच्या शेतात गेली होती. पण ती बराच वेळ परत आली नाही. तेव्हा तिची सासू तिला शोधण्यासाठी गेली. गावातील लोकांच्या मदतीने तिचा शोध घेत असताना तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत शेतात आढळून आला.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बिजनौरमध्ये एका दिराने त्याच्या वहिनीची हत्या केली. आरोप आहे की, वहिनीने दिराच्या मित्रांसोबत संबंध ठेवण्यास नकार दिला होता. यानंतर दिराने वहिनीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि पुरावे मिटवण्यासाठी तिच्या मृतदेहावर पाणी टाकलं. त्यानंतर शरीरावर माती टाकली. 

त्याने पुरावे नष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला तरीही पोलिसांनी त्याला पकडलं. पोलिसांना मृतदेहाजवळ दिराचा मोबाइल सापडला. ज्यात त्याच्या वहिनीचा फोटो होता. सध्या दिरासह चार आरोपींना पोलिसांना अटक केली. पोलिसांनुसार, 19 जुलै रोजी एका महिला पहाटे आठ वाजता तिच्या शेतात गेली होती. पण ती बराच वेळ परत आली नाही. तेव्हा तिची सासू तिला शोधण्यासाठी गेली. गावातील लोकांच्या मदतीने तिचा शोध घेत असताना तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत शेतात आढळून आला.

महिलेच्या गळ्यात तिची ओढणी बांधलेली होती. जी बघून वाटत होतं की, तिच्यासोबत आधी रेप करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. कुटुंबियांच्या तक्रारीवर पोलिसांनी 6 लोकांवर गुन्हा दाखल केली. चौकशीतून तीन लोक निर्दोष सापडले. तर तिचा दीर या हत्येचा मुख्य आरोपी निघाला.

चौकशी दरम्यान आरोपीने सांगितलं की, मृत महिला त्याची चुलत वहिनी होती. त्याचा चुलत भाऊ आणि महिलेचा मोठा दीर हरिद्वारमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे ती घरात एकटीच राहत होती. दीड वर्षाआधी त्याचे वहिनीसोबत अनैतिक संबंध झाले होते आणि त्याने अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले होते. गेल्या काही दिवसांपासून तिने दिरापासून अंतर ठेवलं होतं.

घटनेच्या एक दिवसाआधी दिराने त्याच्या मित्रांना हे सांगितलं की, त्याच्या वहिनीने त्याच्यासोबत संबंध तोडले. तेव्हाच मित्रांनी आरोपीला यासाठी तयार केलं की, त्याने त्याच्या वहिनीसोबत त्यांना संबंध बनवण्याची संधी द्यावी. ज्यावर आरोपी तयार झाला. 19 जुलैला सकाळी महिला शेतात गेली तेव्हा हे चार लोक तिथेच पोहोचले.

आरोपीने वहिनीवर त्याच्या तीन मित्रांसोबत संबंध ठेवण्याचा दबाव टाकला. जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केली. आरोपींना वाटलं की, ही गावात गेली तर आपली बदनामी होईल. त्यामुळे त्यांनी तिचा गळा आवळून तिची हत्या केली.

त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या शरीरावर काही जखमा झाल्या. ते मिटवण्यासाठी आरोपींनी तिच्या शरीरावर पाणी टाकलं आणि नंतर माती टाकली. यादरम्यान आरोपीचा मोबाइल बाजूलाच पडला. त्यानंतर ते सगळे फरार झाले. पोलिसांना आरोपीचा मोबाइल सापडला. त्यानंतर चौकशी दरम्यान मुख्य आरोपी दिराने सगळा खुलासा केला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी