शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'मला सोडून जाऊ नकोस'! 40 पानांवर 40 वेळा लिहून तरुणीची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:58 IST

मला सोडून जाऊ नकोस, हे वाक्य 40 पानांवर 40 वेळा लिहून एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बंगळुरू -  मला सोडून जाऊ नकोस, हे वाक्य 40 पानांवर 40 वेळा लिहून एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार दक्षिण बंगळुरू परिसरात घडला असून, इथे पोलिसांना एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाजवळ पोलिसांना 40 पानांची सुसाईड नोट सापडली असून, त्यात प्रत्येक पानावर केवळ मला सोडून जाऊ नकोस, इतकेच लिहिलेले आहे. आत्महत्या करणारी तरुणी आयटी प्रोफेशनल असलेल्या के. मनीष कुमार याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. दरम्यान, पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून तिच्यासोबत राहणाऱ्या तरुणाचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीच्या सोबत राहणाऱ्या तरुणाने आठवडाभरापूर्वीच घर सोडले होते. त्यामुळे त्या तरुणावर हत्येचा संशय घेता येणार नाही. दरम्यान, हा तरुण आणि मृत तरुणी ज्या घराता राहायचे, त्या घराच्या मालकाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. मात्र घरमालकही पोलिसांना आपल्या भाडेकरूंविषयी अधिक माहिती देऊ शकला नाही.  आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव सुषमा बी. असल्याचे निष्पन्न झाले असून, ती बेल्लारी येथीर रहिवासी होती. ती एका आयटी कंपनीत कामाला होती. तसेच त्याच कंपनीत काम करणाऱ्या के. मनीष कुमार या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध सुरू होते. दरम्यान, मृत तरुणीच्या वडिलांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी मनिषविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच मनीष सोडून गेल्यानंतर ती मानसिक तणावाखालून जात होती, असी माहिती  तिच्या वडिलांनी दिली आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्याKarnatakकर्नाटक