शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

अमरावतीत अन्न व औषध प्रशासनाची धाड, १२० किलो पनीर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 1:53 PM

जप्त करण्यात आलेल्या या पनीरची चाचणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले आहे

मनीष तसरे

अमरावती  - पुण्यातील शिरुरवरून अमरावतीत पोहचलेले १२० किलो संशयित पनीर अन्न व औषधी प्रसाशनकडून ताब्यात घेण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता, विकेत्याकडे अन्न व औषधी विभागाचा परवाना नसल्याचेही उघडकीस आले. आज सकाळी ९:३० दरम्यान अमरावती शहरातील महादेव खोरी परिसरात १२० किलो पनीर शहरात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने अतुल अरुण राऊत ( २८), रा सातुर्णा, अमरावती याला ताब्यात घेऊन १२० किलो पनीर जप्त केले आहे. याची किंमत २८ हजार ५६० रुपये आहे,

जप्त करण्यात आलेल्या या पनीरची चाचणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले आहे. हे पनीर वापरण्यास योग्य आहे की नाही हे चाचणी अहवाल आल्यानंतरच कळवता येईल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाने दिली आहे. चाचणी अहवाल येण्यास १४ दिवसांचा कालावधी आहे. सदर जप्त केलेले पनीर विक्रेत्याकडे परवाना नसल्याने व पनीर हे नाशवंत असल्याने हा पनीर साठा नष्ट करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. या कारवाईत भाऊराव चव्हाण व  गजानन गोरे अन्न सुरक्षा अधिकारी आणि पोलिस् आयुक्त कार्यालयातील योगेश इंगळे यांच्या पथकाद्वारे करण्यात आली. 

टॅग्स :AmravatiअमरावतीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग