शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

लग्नघरी तृतीयपंथींचा धिंगाणा; २१ हजार मागितले; गोराईतील धक्कादायक प्रकार

By गौरी टेंबकर | Updated: December 17, 2022 05:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोराई परिसरात शुक्रवारी दुपारी एका लग्नघरात घुसून बळजबरी २१ हजार रुपये तीन तृतीयपंथीयांनी मागितले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोराई परिसरात शुक्रवारी दुपारी एका लग्नघरात घुसून बळजबरी २१ हजार रुपये तीन तृतीयपंथीयांनी मागितले. मात्र, इतकी मोठी रक्कम देण्यास नकार देत पोलिसांना कळविल्याने त्यांनी त्याठिकाणी बराच तमाशा केला आणि तिथून पळ काढला. मात्र, जाताना पुन्हा हत्यार घेऊन परत येण्याची धमकी कुटुंबीयांना दिली.

नवरदेव शिरीष (नावात बदल) यांचे लग्न आहे. ते बोरिवलीच्या गोराई २ परिसरात राहत असून शुक्रवारी त्यांची हळद होती. शुक्रवारी दुपारी तीन किन्नर त्यांच्या घरी आले. सुरुवातीला त्यांनी नाच गाणे करत नवरदेव व कुटुंबीयांना आशीर्वाद दिले. तेव्हा साडी चोळी आणि एक हजार एक रुपयांचे पाकीट भरून घरच्यांनी त्यांना दिले. 

मात्र, त्यांनी २१ हजारांच्या खाली एक रुपयाही घेणार नाही, असे नवरदेवाला सांगितले. त्यास नकार मिळताच किन्नर गोंधळ घालू लागले. अखेर पोलिसांना कळवताच किन्नरांनी पळ काढला. 

किन्नर झाला विवस्त्र लग्नघरात किन्नराने विवस्त्र होत शाप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे लग्नसमारंभात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

आम्ही यावर लक्ष ठेवूलग्नघर असल्याने तक्रार करण्यासाठी नवरदेवाला पोलिस ठाण्यात येणे शक्य नव्हते. दरम्यान याबाबत बोरिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांना माहिती दिल्यावर आम्ही यावर लक्ष ठेवू, असे आश्वासन त्यांनी दिले.