शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अर्णब गोस्वामींसह अन्य आरोपींविरोधात वॉरंट काढा; सरकारी वकिलांचा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 06:08 IST

Anvay naik Case:  पुढील सुनावणी ६ फेब्रुवारी रोजी. रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग येथील न्यायालयात ४ डिसेंबर रोजी दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणात अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा या तिघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायधीशांनी दिले होते. मात्र तीनही आरोपी न्यायालयात हजर राहिले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी अलिबागच्या न्यायालयात गुरुवारपासून सुरू झाली आहे. सुनावणीला हजर राहण्याचे आदेश असतानाही आरोपी अर्णब गोस्वामीसह फिरोज शेख आणि नितेश सारडा हे न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढावे, अशी विनंती न्यायालयाला केली असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी यांनी ‘लोकमत’ला दिली. 

गोस्वामी यांना न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे, असेही साळवी यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आता ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग येथील न्यायालयात ४ डिसेंबर रोजी दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणात अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा या तिघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायधीशांनी दिले होते. मात्र तीनही आरोपी न्यायालयात हजर राहिले नाहीत. अर्णब गोस्वामी हे दिल्ली येथे आहेत. कोरोना नियमांमुळे ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, असे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने ही विनंती मान्य केली. 

वकीलपत्रावर आरोपींच्या सह्याच नाहीत अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात दोषरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी आरोपींनी न्यायालयात उपस्थित राहणे गरजेचे होते. आरोपींच्या वकिलांनी दाखल केलेल्या वकीलपत्रावर आरोपीची सही नाही. आरोपी वकिलाच्या अर्जावर आम्ही हरकत घेऊ याची कल्पना वकिलांना नव्हती. त्यामुळे आरोपींविरोधात अटक वॉरंट काढा, असा अर्ज केला आहे.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीAnvay Naikअन्वय नाईकCourtन्यायालय