शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"बाबा, मला माफ करा, पत्नी मला मारते, तिला माझा..."; पतीचे गंभीर आरोप, उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:07 IST

अतुल सुभाषच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला अशातच आता कर्नाटकात अशीच आणखी एक घटना समोर आली आहे.

अतुल सुभाषच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला अशातच आता कर्नाटकात अशीच आणखी एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधांवर आणि छळाच्या गंभीर परिणामांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. एका ४० वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या छळाला कंटाळून आपल्या घरात आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी चामुंडेश्वरी नगरमध्ये घडली. 

एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या पेटारू गोल्लापल्ली यांनी त्यांच्या पत्नीवर छळाचा आरोप करणारी एक चिठ्ठी लिहिली. चौकशीत असं दिसून आलं आहे की, दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या जोडप्यामध्ये लग्नानंतर तीन महिन्यांतच भांडायला सुरुवात केली, ज्यामुळे ते वेगळे राहू लागले आणि आता पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे आणि २० लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली आहे. 

पेटारू गोल्लापल्ली यांचा भाऊ एशय्या म्हणाला की, रविवार असल्याने सर्वजण चर्चमध्ये गेले होते आणि दुपारी घरी परतल्यावर त्यांना त्यांचा भाऊ लटकलेला आढळला. त्या चिठ्ठीत, पेटारू यांनी त्यांच्या मृत्यूसाठी त्यांच्या पत्नीला जबाबदार धरलं आणि लिहिलं, "बाबा, मला माफ करा. माझी पत्नी मला मारत आहे. तिला माझा मृत्यू हवा आहे."

आपल्या भावाला न्याय देण्याची मागणी करताना एशय्या म्हणाले की, पेटारू एका खासगी कंपनीत काम करत होते. पण तीन महिन्यांपूर्वी त्यांची नोकरी गेली. आमच्या भावाला न्याय मिळायला हवा. त्या महिलेला अटक करायला हवी. माझ्या भावासारखा त्रास इतर कोणालाही सहन करावा लागू नये. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिस