शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

टोळक्याकडून १५ पेक्षा जास्त रिक्षा, मोटारसायकलची तोडफोड; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 19:25 IST

Crime News : याप्रकरणी उल्हासनगर व टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी देऊन दोघांना अटक केल्याची माहिती दिली. 

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील धोबीघाट व म्हारळ गावाच्या हद्दीत एका ८ ते ९ जणांच्या टोळक्याने रविवारी मध्यरात्री धुळघुस घालून १५ पेक्षा जास्त रिक्षा व मोटारसायकलची तोडफोड केली. तर म्हारळ गावातील काही जणांना मारहाण केल्याने, एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी उल्हासनगर व टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी देऊन दोघांना अटक केल्याची माहिती दिली. 

उल्हासनगर धोबीघाट परिसर व खेमानी विभागात काही तरुण धुडघुस घालून नागरिकांना विना कारण मारहाण केल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने, पोलिसही हैराण झाले. रविवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान शहराच्या हद्दीवरील म्हारळ गावात ८ ते ९ जणांच्या टोळक्याने धुडगूस घालून काही जणांना मारहाण करून मोटारसायकल व रिक्षांची तोडफोड केली. त्यानंतर टोळक्याने घोबीघाट परिसरात धुडगूस घालून रिक्षांची तोडफोड केली. याप्रकारने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून अश्या टोळक्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. म्हारळ गावात झालेल्या मारहाण व गाड्याच्या तोडफोड प्रकरणी टिटवाळा तर घोबीघाट परिसरात झालेल्या रिक्षाच्या तोडफोड प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते व पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दखल घेऊन चौकशी सुरू केली.

शहराच्या धोबीघाट व म्हारळ गाव हद्दीत धुळगूस व तोडफोड करणारे टोळके म्हारळ गाव व धोबीघाट परिसरातील राहणारे असून ८ ते ९ जनावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. याप्रकरणी संतोष ठाकूर व रवी चव्हाण या दोघांना उल्हासनगर पोलिसांनीअटक केली असून इतरांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली. अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसArrestअटक