शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
2
"अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
3
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; बौद्ध प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
4
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
5
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
6
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
7
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
8
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
9
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
10
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
11
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
12
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
13
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
14
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
15
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
16
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
17
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
18
पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमसोबत दिसली मिया खलिफा; चाहत्यांनी घेतली शाळा
19
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
20
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं

फोनवरच्या भांडणातून प्रेयसीने बिहारमध्ये केली आत्महत्या, तिकडे जयपूरमध्ये प्रियकराने बिल्डींगहून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:36 PM

Bihar Couple Suicide : मुजफ्फपूरच्या काजी मोहम्मदपूरमध्ये राहणारी २३ वर्षीय अंजली जयस्वालचं २६ वर्षीय विवेक कुमारसोबत ८व्य वर्गापासून अफेअर सुरू होतं.

(Image Credit : Aajtak)

बिहारमध्ये (Bihar) बालपणीच्या प्रेमाच गुरूवारी दुःखद अंत (Bihar Couple Suicide) झाला. छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत वाद होत असल्याने प्रियकराने मोबाइल फोन स्वीच ऑफ केला म्हणून प्रेयसीने मुजफ्फरपूरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तर तिच्या मृत्यूची बातमी ऐकून प्रियकराने जयपूरमध्ये एका बिल्डींगच्या ८ व्या मजल्याहून उडी मारत जीव दिला.

ही धक्कादायक घटना मुजफ्फरपूरच्य अंजली आणि विवेकसोबत घडली. मुजफ्फपूरच्या काजी मोहम्मदपूरमध्ये राहणारी २३ वर्षीय अंजली जयस्वालचं २६ वर्षीय विवेक कुमारसोबत ८व्य वर्गापासून अफेअर सुरू होतं. दोघेही शाळेत एकत्र शिकत होते. दोघेही आपल्या विश्वात आनंदी होते.

यादरम्यान ४ वर्षाआधी विवेक इंजिनिअरींग करण्यासाठी जयपूरला गेला. त्यामुळे दोघेही फोनवर सतत बोलत होते. अंजील सीएची तयारी करत होती. दोघांमध्ये नेहमीच भांडणही होत होतं. अलिकडे त्यांची भांडणं वाढली होती. बुधवारी रात्रीही एक मैत्रीण त्यांचं नातं ठीक करण्याचा प्रयत्न करत होती.

रात्री तिघांचा कॉन्फरन्स कॉल सुरू होता. तेव्हाच पुन्हा दोघांमध्ये भांडण झालं. रागाच्या भरात विवेकने फोन कट केला. अंजली त्याला पुन्हा पुन्हा फोन लावत होती. त्यामुळे त्यांनी फोन स्वीच ऑफ केला. सकाळी त्याला प्रेयसीच्या मृत्यूची बातमी मिळाली. यानंतर गुरूवारी दुपारी विवेकने बिल्डींगहू उडी घेत आपलाही जीव दिला. 

प्रियकर विवेकच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूनंतर दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून अर्थातच कुटुंबियांना धक्का बसला आहे. विवेकचे काका म्हणाले की, आम्हाला तीन वर्षापासून त्यांच्या नात्याबाबत माहिती होती. अशात हे असं काही घडेल याचा अंदाज नव्हता. त्याने एकदा जरी सांगितलं असतं तर आम्ही अंजलीला आनंदाने सून म्हणून घरात आणलं असतं. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी