शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

पाकिस्तानचा 'नापाक' डाव, भारतावर पुन्हा हल्ल्यासाठी शिजतोय कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 16:44 IST

भारताने पाकिस्तानच्या सर्व कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचे म्हटलं आहे.

ठळक मुद्देभारतावर तीन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी पाकिस्तान करत असल्याचे देखील या दैनिकाच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. भारतातील १२ शहरांवर बॉम्ब हल्ला करण्याचा पाकिस्तान कट रचत असल्याबाबत वृत्त पाकिस्तनाच्या ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने दिले आहे. 

नवी दिल्ली - भारतातील १२ शहरांवर बॉम्ब हल्ला करण्याचा पाकिस्तान कट रचत असल्याबाबत वृत्त पाकिस्तनाच्या ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने दिले आहे. भारतावर तीन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी पाकिस्तान करत असल्याचे देखील या दैनिकाच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारताने पाकिस्तानच्या सर्व कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचे म्हटलं आहे.

बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या गुप्त कारवायांना वेग आला आहे. विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेनंतर भारत पाकिस्तान संबंध सुधारण्याचा अंदाज होता. मात्र, पाकिस्तान आपली कूटनीती सोडण्याच्या तयारीत नाही. यामुळेच त्यांनी बॉम्ब हल्ला करण्याची कूटनीती आखली आहे. पाकिस्तानच्या ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने पाकिस्तान भारतावर क्षेपणास्त्र डागण्याच्या तयारीत आहे असे वृत्त छापल्याने भारतने देखील हा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी दाखविली आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवले असून पाकिस्तान कसलीही चाल करून आल्यास लागल्यास त्या हालचालीस पायबंद घालण्याच्या तयारीत भारतीय लष्कर आहेत. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत