शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

चरसची तस्करी करणारा पोलिसांच्या ताब्यात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 13:42 IST

१५ सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने भाईंदर पूर्वेला गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुला जवळ सापळा रचून अविनाश सिंह (२४) व श्रवण गुप्ता (३८) या दोघांना २ किलो चरस सह अटक केली होती

मीरारोड - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने भाईंदर पूर्वेला सापळा रचून २ किलो चरस सह दोघांना पकडल्या नंतर नवघर पोलीस सक्रिय झाले असून त्या गुन्ह्यातील पाहिजेत आरोपी असलेल्या तस्करास अटक करण्यात आली आहे .१५ सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने भाईंदर पूर्वेला गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुला जवळ सापळा रचून अविनाश सिंह (२४) व श्रवण गुप्ता (३८) या दोघांना २ किलो चरस सह अटक केली होती . हे दोघेही आरोपी नाला सोपारा येथील होते आणि त्यांनी सदर चरस हि भाईंदरच्या बलराम उर्फ बल्ली यादव (३३) याच्या कडून घेतल्याचे सांगितले होते .या प्रकरणी नवघर पोलिसांनी बल्ली यादव याला गुरुवारी रात्री अटक केली आहे . यादव हा नेपाळ वरून उत्तर प्रदेश - बिहार मार्गे चरस आणत असे व अन्य मागणी धारकांना तो पुरवत असे असे पोलीस सूत्रांनी सांगितले . नवघर पोलीस निरीक्षक संपत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे , सहाय्यक उपनिरीक्षक बाळू राठोड, निलेश शिंदे, नवनाथ माने, सुनील ठाकूर आदींनी तपास करून बल्ली यादवला अटक केली .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे