शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

रेल्वे स्थानकाजवळ चौघेजण घेत होते सेल्फी घेत होते, ट्रेनने उडवले अन् झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 22:24 IST

Acident Case : अपघातात जीव गमावलेल्या चार तरुणांपैकी एकाचे नाव समीर असून तो गुरुग्रामचा रहिवासी आहे.

गुरुग्राम : जिल्ह्यात मंगळवारी रेल्वे रुळाजवळ चार तरुण सेल्फी घेत असताना भीषण अपघात झाला. सेल्फी काढत असताना चार तरुणांचा वेगवान ट्रेनने धडक दिल्याने त्यांचा वेदनादायक मृत्यू झाला. अपघात झाल्याचे पाहून शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यावरून पोलिसांनी चारही तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अपघातात जीव गमावलेल्या चार तरुणांपैकी एकाचे नाव समीर असून तो गुरुग्रामचा रहिवासी आहे.प्रत्यक्षात हा अपघात सायंकाळी ५.१५ च्या सुमारास घडला. प्राथमिक तपासानुसार, दिल्लीतील सराय रोहिल्ला येथून अजमेरला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०६६) बसई-धानकोट रेल्वे स्थानक ओलांडत असताना चार मृत लोक रुळावर सेल्फी घेत होते आणि चार तरुणांचा वेदनादायक मृत्यू झाला.यावेळी उपस्थित लोकांनी सांगितले की, तरुण स्कूटरवरून आले होते आणि रेल्वे लाईनजवळ स्कूटर उभी केल्यानंतर ते त्यांच्या फोनवर सेल्फी घेत होते आणि त्याचवेळी हा अपघात झाला. मात्र, गुरुग्राम पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसSelfieसेल्फी