शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राज्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 19:51 IST

निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदली

ठळक मुद्दे१३ अधिकाऱ्यांच्या त्यांना आवश्यक असलेल्या घटकामध्ये बदल्या करण्यात आल्या धिकाऱ्यांच्या बदल्या २८ ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश दिले होते.

मुंबई - विधानसभा निवडणूकीसाठी आचार संहिता लागू होण्यासाठी ८ ते १० दिवसाचा अवधी असताना अधिकाऱ्यांच्या बदल्याची कार्यवाही गतीने केली जात आहे. राज्यातील १३ पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस मुख्यालयातून बुधवारी रात्री उशिरा त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालकांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या २८ ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बहुतांश अधिकाऱ्यांच्या घटकनिहाय बदल्या करण्यात आल्या. मात्र,काही इच्छुकांना आपल्याला हव्या असलेल्या घटकामध्ये बदली करण्याबाबत गृह विभाग व पोलीस मुख्यालयातून प्रयत्न चालविले होते. जवळपास ५० वर निरीक्षकांचा त्यामध्ये समावेश होता. त्यापैकी १३ अधिकाऱ्यांच्या त्यांना आवश्यक असलेल्या घटकामध्ये बदल्या करण्यात आल्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीHome Ministryगृह मंत्रालय