शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

खळबळजनक! जमिनीचा जीवघेणा वाद, भांडणानंतर 5 जणांना ट्रॅक्टरने चिरडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 11:31 AM

एका गटाने दुसऱ्या गटाच्या लोकांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाच जण गंभीर जखमी झाले.

बिहारमधील वैशाली येथील राघोपूर येथे जमिनीवरून दोन गटांमध्ये जोरदार भांडण झालं. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी एका गटाने दुसऱ्या गटाच्या लोकांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ राघोपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथून त्यांना चांगल्या उपचारासाठी पाटणा एनएमसीएचमध्ये पाठवण्यात आले. 

सोशल मीडियावर या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. रुस्तमपूर ओपी परिसरातील कर्मोपूर गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दोन गटांमध्ये जमिनीच्या तुकड्यावरून जोरदार वाद सुरू झाला. मात्र या वादाचे नंतर मारामारीत रूपांतर झाले.

दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारू लागले. त्यानंतर एका गटाच्या व्यक्तीने दुसऱ्या गटातील लोकांवर ट्रॅक्टर चालवला. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडली आहे. 

दोन्ही गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी वेगवेगळा एफआयआर नोंदवला आहे. तसेच दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. याच दरम्यान, रुग्णालयात पाच जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार