शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

दहिसरमध्ये रिक्षा अपघातात महिलेचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 13:41 IST

थॉमस आणि ठोकल हे जखमी झाले.

ठळक मुद्देहा अपघात दहिसर पोलिसांच्या हद्दीत झाला.रिक्षा विजेच्या खांबाला धडकली.थॉमस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुंबई - रिक्षाच्या अपघातात ठाण्यात राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. दहिसरमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.माणिक ठोकल (६०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. शालिनी थॉमस (५४) या रिक्षाने त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी दहिसर परिसरात आल्या होत्या. त्यादेखील ठाण्यातच राहत असून मुलीला भेटल्यावर रिक्षाने त्या परतीच्या मार्गावर असताना हा अपघात घडला. ठोकल याने भरधाव वेगाने रिक्षा ठाणेच्या दिशेने नेली. मात्र घोडबंदर रस्त्यावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा विजेच्या खांबाला धडकली. त्यात थॉमस आणि ठोकल हे जखमी झाले. मात्र थॉमस यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र थॉमस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात दहिसर पोलिसांच्या हद्दीत झाला. त्यामुळे ठोकलवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लवकरच अटक करण्यात येणार आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षाDeathमृत्यू