शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

अजबच! मृत कबुतरांसह महिला पोहोचली पोलीस ठाण्यात, पोलिसांनी केले पोस्टमॉर्टम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 14:07 IST

Crime News :

इंदूर : इंदूरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. शहरातील द्वारकापुरी भागातील अहिर खेडी येथे अचानक १४ कबुतरांचामृत्यू झाला. एकापाठोपाठ एक कबुतरांचामृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. कबुतरांच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी द्वारकापुरी पोलिसांना कबुतरांचे पोस्टमॉर्टम करावे लागले. कारण कबुतरांना विष देऊन मारल्याचा आरोप कबुतर मालक करत होते.शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिल्यानंतर कबुतराचे पोस्टमॉर्टम केले. हे प्रकरण द्वारकापुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहिरखेडी येथील आहे. येथे बबली नावाची महिला कबुतर पाळण्याचे काम करते.14 कबुतराने श्वास सोडलागेल्या दोन ते तीन दिवसांत सुमारे 14 कबुतरांचा मृत्यू झाला आहे. सततच्या मृत्यूमुळे कुटुंबीय अस्वस्थ झाले. आज सकाळी दोन कबुतरांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर बबलीने कबुतरांसह पोलीस ठाणे गाठले. महिला बबलीच्या म्हणण्यानुसार, द्वारकापुरी पोलीस स्टेशन परिसरात एक ओळखीचा मुलगा राहतो. दोन दिवसांपूर्वी त्यांनी तांदळात विष मिसळून कबुतरांना दिले. विषयुक्त भात खाल्ल्यानंतर सर्व कबुतरांची प्रकृती ढासळू लागली असून आतापर्यंत सुमारे 14 कबुतरांचा मृत्यू झाला आहे.

माझ्या पतीने सर्जिकल चाकूने हल्ला केला, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरचे हादरवून टाकणारे शब्द शवविच्छेदनानंतर खुलासा होईलती महिला तीन वर्षांपासून कबुतरांचे पालन करत आहे. आता कबुतराच्या शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्याचवेळी द्वारका पोलीस ठाण्यात ही पहिलीच घटना असल्याचे समजते. जिथे कबुतराचे पोस्टमॉर्टम केले गेले. विषप्राशनाने मृत्यू झाल्याची माहिती उघड झाल्यास गुन्हा दाखल करून तपास केला जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpigeonsकबुतरPoliceपोलिसDeathमृत्यू