शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
2
भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार
3
उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली
4
Elon Musk यांनी आणलाय Dream Job! घर बसल्या दर तासाला मिळतील ₹5000, करावं लागेल फक्त एवढं काम
5
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत
6
करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन
7
Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!
8
माय-लेकीच्या जोडीची कमाल! ५ हजारांत सुरू केली कंपनी; आज महिन्याला लाखोंची कमाई
9
Jio Vs Vi: पाहा जिओ आणि व्हीआयचा ६६६ रुपयांचा प्लॅन; कोणता घेण्यात तुमचा जास्त फायदा?
10
"काल रात्री फोनवरून चर्चा झाली, आता..."; मविआचं काय ठरलं? वडेट्टीवारांनी गोंधळ संपवला
11
श्वेता शिंदेने साजरी केली करवा चौथ, पती आहे प्रसिद्ध हिंदी अभिनेता, तुम्ही पाहिलंत का?
12
माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत?
13
"सलमान खानला मारण्यासाठी गार्डसोबत मैत्री..."; बिश्नोई गँगच्या शूटरचा मोठा खुलासा
14
Astro Tips: फक्त २ लवंगा करतील तुमच्या अडचणी दूर; सोमवारी न चुकता करा 'हा' उपाय!
15
रत्नागिरीकरांना बदल हवाय, विद्यमान आमदार नको' उदय सामंतांबाबत भाजप नेत्याचा दावा
16
"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, आम्ही तुमच्यासोबत"; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान
17
संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' शब्द काढले जाणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
18
प्यार तूने क्या किया! करवाचौथला घरी नव्हता नवरा; बायकोने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न
19
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
20
Gold Silver Price Today : सोन्याचे दर गगनाला भिडले; चांदी एकाच दिवसात ४८८४ रुपयांनी महागली

धाराशिव जिल्ह्यात अवकाळीने ४ हजार हेक्टर्स बाधित, सहा कोटींची मागणी

By चेतनकुमार धनुरे | Published: April 18, 2023 6:40 PM

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह पाऊस झाला होता.

धाराशिव : मार्चपाठोपाठ एप्रिल महिन्यातही अवकाळीचा तडाखा सुरुच आहे. ७ ते ९ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे व पावसामुळे विशेषत: बागायती व फळपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, सुमारे ४ हजार हेक्टर्स क्षेत्र यामुळे बाधित झाले असून, त्यापोटी सवासहा कोटी रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह पाऊस झाला होता. याचा सर्वाधिक फटका हा धाराशिव व कळंब तालुक्याला बसला आहे. या दोनच तालुक्यात सुमारे ३८७० हेक्टर्स क्षेत्र बाधित झाले आहे. महसूल व कृषी विभागाने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या सूचनेनुसार या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण केले आहेत. मंगळवारी या नुकसानीचा अहवाल तयार होवून तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील ६ हजार ६९२ शेतकर्यांच्या फळ, पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे एकूण ३ हजार ९८३ हेक्टर्स ८० आर क्षेत्र बाधित झाले असून, यापोटी शासनाकडे ६ कोटी २४ लाख ६८ हजार रुपये आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादagricultureशेती