शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

केंद्र सरकारने आता तातडीने मदत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:27 AM

उस्मानाबाद - केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी केली आहे. आता केंद्र सरकारने तात्काळ ...

उस्मानाबाद - केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी केली आहे. आता केंद्र सरकारने तात्काळ भरीव मदत करावी, अशी अपेक्षा आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे. भेटीदरम्यान त्यानी आलेल्या अधिकाऱ्यांसमाेर वस्तुस्थिती मांडून नुकसानीची माहिती दिली.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. मुळातच पथक उशिरा आल्याने ही परिस्थिती दाखविता येणार नसल्याचे मतही आमदार कैलास पाटील यानी व्यक्त केले. ‘बैल गेला अन् झोपा केला’ या म्हणीप्रमाणे केंद्राची कार्यपध्दती असल्याने किमान आता आल्यानंतर तरी वस्तुनिष्ट अहवाल द्यावा, मागणी आमदार पाटील यानी यावेळी केली. बहुभुधारक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या ओहत. परंतु, केंद्राच्या जाचक अटीमुळे अशा शेतकर्यांना मदत मिळालेली नाही. हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. याबाबतीत केंद्र सरकारने काहीतरी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. या मदतीला दिरंगाई झाल्यास त्यांना पुढील हंगामात पिके घेता येणार नाहीत. त्यामुळे या प्रश्नाकडे अधिक सहानुभुतीने पाहण्याची गरज असल्याचेही आमदार पाटील यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले असून केंद्राकडून अधिक अपेक्षा असतात. मात्र तिथेच दिरंगाई झाल्याने शेतकऱ्यांतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

चाैकट...

विमा कंपन्यानी व्ययक्तीक पंचनामा ग्राह्य धरुन त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई द्यावी. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पंचनामा करणे शक्य झालेले नाही, त्यांच्यासाठी महसूल विभागाकडून करण्यात आलेले पंचनामेही ग्राह्य धरल्यास शेतकऱ्यांना मदत मिळणे अधिक सोयीचे होईल. विमा कंपन्याना त्या प्रकारचे आदेश दिले तर शेतकऱ्यांना त्याचाही फायदा होईल असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.