शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

दुकानदारावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:22 AM

उस्मानाबादेत पावसाच्या सरी उस्मानाबाद - दिवसभराच्या उकाड्यानंतर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उस्मानाबाद शहरासह परिसरात पावसाच्या सरी काेसळल्या. या पावसामुळे शहरातील ...

उस्मानाबादेत पावसाच्या सरी

उस्मानाबाद - दिवसभराच्या उकाड्यानंतर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उस्मानाबाद शहरासह परिसरात पावसाच्या सरी काेसळल्या. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले हाेते. खरीप हंगामातील साेयाबीनसह उडीद, मूग यासारख्या पिकांना हा पाऊस फायदेमंद ठरेल, असे शेतक-यांकडून सांगण्यात आले.

रस्त्यांवर खड्डेच खड्डे

ईट - भूम तालुक्यातील ईटहून लांजेश्वर, आंद्रुडमार्गे बीड जिल्ह्यातील जातेगावला जाेडणा-या रस्त्याची चाळण झाली आहे. जागाेजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावर सातत्याने लहान-माेठे अपघात घडत आहेत. पावसाळ्यात तर अशा घटनांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.

विजेचा लपंडाव...

उस्मानाबाद -शहरातील उपळा राेड परिसरात लाेकवस्ती झपाट्याने वाढत आहे. शेतक-यांची संख्याही माेठी आहे. असे असतानाही या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित हाेत आहे. थाेडाबहुत पाऊस झाला तरी वीज बंद हाेते. त्यामुळे या भागातील रहिवाशांसह शेतक-यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे वीज कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे.

साेयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव

उस्मानाबाद -अधूनमधून पडलेल्या पावसावर जिल्ह्यातील काही भागात साेयाबीनचे पीक जाेमदार आले आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत असतानाच आता पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करू लागले आहेत.