शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

पगारासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी आक्रमक, कचेरीसमोर धरणे आंदोलन

By सूरज पाचपिंडे  | Updated: March 13, 2023 16:35 IST

दर महिन्यात कर्मचाऱ्यांना वेतनास विलंब होत आहे.

धाराशिव : चालू आर्थिक वर्षात प्रत्येक महिन्यात पगारास विलंब केला जात असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने पगार वेळेवर करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती. 

जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी उद्दिष्टानुसार काम करीत आहेत. त्यामुळे जिल्हा मागील काही वर्षापासून पहिल्या पाच क्रमांकामध्ये राहित आहे. असे असतानाही जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन १ तारखेस होत नाही. दर महिन्यात कर्मचाऱ्यांना वेतनास विलंब होत आहे. पगारच वेळेवर होत नसल्याने गृह कर्जाचे हप्ते, वैद्यकीय उपचाराचा खर्च भागविणे कठीण होत आहे. फेब्रुवारी महिन्याचा पगार मार्च १३ मार्चपर्यंतही झाला नाही. त्यामुळे धरणे आंदोलनास बसावे लागल्याचे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. महिन्याचा पगार प्रत्येक महिन्याच्या १ तारेखस करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद मुंडे, सचिव संतोष शिंदे, कार्याध्यक्ष सुनिल मिसाळ, कोषाध्यक्ष पांडुरंग पांचाळ आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनOsmanabadउस्मानाबाद