शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
2
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
3
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
4
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
5
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
7
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
8
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
10
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
11
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
12
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
13
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
14
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
15
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
16
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
17
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
18
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
19
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
20
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार

गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:28 AM

(फोटो : मुकूंद चेडे १३) वाशी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या वंजारवाडी ते वाशी जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्यामुळे हजारो ...

(फोटो : मुकूंद चेडे १३)

वाशी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या वंजारवाडी ते वाशी जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे याकडे नगरपंचायतीने लक्ष देऊन पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वाशी शहरास भूम तालुक्यातील वंजारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी वंजारवाडी प्रकल्प ते जलकुंभ व जलकुंभ ते वाशी जलकुंभ अशी पाइपलाइन टाकण्यात आली आहे. सदरील पाइपलाइनला अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या गळती लागल्या आहेत. प्रकल्प ते जलकुंभापर्यंत ठिकठिकाणी छोट्या गळती तर आहेच, शिवाय जलकुंभापासून शहराकडे येणाऱ्या पाइपलाइनचीदेखील अवस्था यापेक्षा काही वेगळी नाही. जागोजागी लागलेल्या या गळतीमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मध्यंतरी जलकुंभाजवळ मोठ्या प्रमाणात गळती होती, मात्र नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गळती बंद केली. सध्या महामार्गावर व पारडी ते जलकुंभापर्यंत अनेक ठिकाणी गळती लागल्याचे चित्र आहे.

पाइपलाइनला गळती लागणे नित्याचेच झाले आहे. यातून हजारो लिटर पाणी वाया जात असून, यामुळे जास्तीच्या वीजबिलाचा फटका नगरपंचायतीला बसत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, छोट्या गळतीच्या ठिकाणी जनावरे आपली तहान भागविताना दिसत आहे. वाशी फाट्यानजीक वन्यप्राण्यांचीही तहान सध्या लागलेल्या गळतीच्या पाण्यावर भागत आहे. दरम्यान, नगरपंचायतीने गळती दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

फोटोओळ-

वाशी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पारडी फाट्यानजीक गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.