शहरं
Join us  
Trending Stories
1
माघार, अश्रूसंताप अन् अंत्ययात्रा... नाट्यमय घडामोडींनी गाजला सोमवार; कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला
2
भाजप+ १५०; काँग्रेस १०० पार; तर शिंदेसेनेने दिले ८० उमेदवार; भाजपच्या नेत्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी
3
सावधान! फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक, दरवर्षी पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते
4
दिवाळीत सराफा बाजारात होणार २५०० कोटींची उलाढाल; सोने-चांदी, हिरे लखलखणार
5
अनिल देशमुखांऐवजी मुलास दिली उमेदवार; शरद पवार गटाचे सात उमेदवार जाहीर
6
वांद्रे टर्मिनसवर ‘त्या’वेळी केवळ १४ कर्मचारी?, रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
7
रशिया-युक्रेन युद्ध फक्त माेदीच थांबवू शकतात, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना विश्वास
8
गोरखपूर रेल्वे सोडली, पण १२ डबे रिकामेच, साेडलेल्या गाडीची प्रवाशांना माहितीच नाही
9
धमकी देण्याचे प्रकार सुरूच, पुन्हा ६० विमानांना  बाॅम्बच्या धमक्या
10
‘केबीसी’त कोटींचे बक्षीस! करापाेटी लाखोंचा चुना, सीबीआयकडून आरोपीचा शोध सुरू
11
एअर इंडिया कर्मचाऱ्यांची दिवाळी जाेरात, भत्त्यात वाढ
12
इंजिनीअर रशीद यांचे तिहारमध्ये आत्मसमर्पण , जामिनावर न्यायालयाचा निर्णय लांबणीवर
13
काश्मीर खोऱ्यात ३ दहशतवाद्यांचा खात्मा, अखनूर क्षेत्रात लष्करी ताफ्यावर हल्ला
14
गोपाळ शेट्टी बाेरीवलीतून बंडखोरीच्या पवित्र्यात, स्थानिकांच्या सन्मानासाठी अपक्ष म्हणून लढणार
15
हसवता-हसवता रडवून गेल्या अतुलच्या आठवणी; एमआयजी क्लबमध्ये कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी वाहिली आदरांजली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
19
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

पावसाने उडदाला फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:10 AM

पाथरुड परिसरात सध्या उडदाचे पीक काढणीला आले आहे. काही शेतकऱ्यांनी काढणी करून ढीग लावून ठेवले असून, काहींचा उडीद शेतातच ...

पाथरुड परिसरात सध्या उडदाचे पीक काढणीला आले आहे. काही शेतकऱ्यांनी काढणी करून ढीग लावून ठेवले असून, काहींचा उडीद शेतातच आहे. असे असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून असलेल्या सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे उडदाला कोंब फुटू लागले आहेत. अगोदरच ऐन पीक वाढीच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्याने पिकाचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट येत आहे. आता थोडेफार उत्पन्न पदरात पडेल, अशी आशा होती. मात्र, पिकाची काढणी सुरू असतानाच पाऊस सुरु असल्याने पीक भिजून पिकाला कोंब फुटल्याने काही प्रमाणात आलेल्या उडीद पिकाचेही पावसाने नुकसान होत आहे.

चौकट........

भरपाईची मागणी

अगोदर पावसाने तब्बल २२ दिवसांचा खंड दिल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर उडदाचे पीक काढणीला येताच पावसाने हजेरी लावली. यामुळे आता उडीद पिकाचेही नुकसान होताना दिसत आहे. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.