शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

नेत्यांसाठी बास ! आता शेतकरी बापासाठी लढू

By चेतनकुमार धनुरे | Updated: August 31, 2023 19:14 IST

भूम येथे शेतकरी पुत्रांनी काढला मोर्चा

भूम (जि.धाराशिव) : सरकार कोणतेही आले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न कायमच दुर्लक्षित ठेवले जातात. त्यामुळे यापुढे राजकीय नेत्यांसाठी रस्त्यावर उतरणे बंद करुन आता फक्त शेतकरी बापासाठी लढण्याचा निर्धार करीत गुरुवारी असंख्य शेतकरी पुत्रांनी भूम येथे मोर्चा काढला. याद्वारे विविध मागण्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी पुत्रांनी गुरुवारी भूम येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. सुरुवात शहरातील आठवडी बाजार येथून करण्यात आली. मोर्चाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी, त्यांच्या पुत्रांनी बास झाले नेत्यांसाठी, आता लढू फक्त आपल्या शेतकरी बापासाठी, अशी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच २५ टक्के अग्रीम विमा मिळालाच पाहिजे, दुधाला भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चा आठवडी बाजार येथून साठे चौक, नगर पालिका, ओंकार चौक मार्गे गोलाई येथे धडकला. यावेळी येथे शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भर उन्हात शेतकऱ्यांच्या समस्यांवर मनोगत व्यक्त केले. यानंतर उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी