शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

सामोडे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2023 7:58 PM

विशाल गांगुर्डे लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळनेर जि.धुळे: गेल्या आठवडाभरापासून वळवाच्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. वळवाच्या पावसामुळे काढणीला आलेल्या ...

विशाल गांगुर्डेलोकमत न्यूज नेटवर्क

पिंपळनेर जि.धुळे: गेल्या आठवडाभरापासून वळवाच्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. वळवाच्या पावसामुळे काढणीला आलेल्या शेतातील गहू व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे, शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी सामोडे (ता. साक्री) येथे घडली. सुनील दाजमल घरटे (वय ४७, रा. सामोडे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी सामोडे व पिंपळनेर परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे सामोडे येथील सुनील घरटे या शेतकऱ्याच्या शेतातील कांदे व गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. हे पीक काढणीवर आले होते. अक्षय तृतीया नंतर घरटे हे पीक काढणार होते. मात्र, तितक्यात शनिवारी झालेल्या पावसामुळे सुनील घरटे यांच्या शेतातील दोन्ही पिके जमीनदोस्त झाली. कर्ज काढून या शेतकऱ्याने पीक लागवड केली होती. मात्र, वळवाच्या पावसामुळे झालेले नुकसान पाहून सुनील घरटे यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेनंतर परिवाराने परिवाराने मोठा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.