शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे! - संजय राऊत

By admin | Published: June 12, 2017 4:02 PM

शेतक:यांच्या हितासाठी 25 जुलैनंतर आंदोलनाची तत्वत: तयारी

 ऑनलाईन लोकमत 

धुळे, दि.12 : महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे होतील, त्यात उत्तर महाराष्ट्राचे मोठे योगदान असायला हवे, असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केल़े तसेच कजर्माफी न झाल्यास 25 जुलै नंतर आंदोलनासाठी शिवसेना तत्वत: तयार असल्याचेही ते म्हणाल़े
शिवसेनेतर्फे राज्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून त्यानुसार सोमवारी शहरातील राजर्षी शाहू नाटय़मंदीरात शिवसैनिकांचा मेळावा झाला़ त्यावेळी खासदार राऊत बोलत होत़े ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार जुलै महिन्यात राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य केल़े त्यानंतर अवघ्या 24 तासात शेतकरी कजर्माफीची घोषणा झाली़ नुसत्या घोषणेचे धक्के वर्षा निवासस्थानासह मंत्रालयाला बसल़े मोदींचे सरकार येऊनही भ्रमनिरास होत असून जनतेच्या भल्यासाठी शिवसेनेने संघर्षाची भुमिका घेतल्याचे खासदार संजय राऊत म्हणाल़े त्याचप्रमाणे शेतक:यांच्या उरावर बसणारा समृध्दी महामार्ग होऊ देणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केल़े या कार्यक्रमाला पालकमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख बबन थोरात व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होत़े
काश्मिरचे काय?
सत्ता आल्यास काश्मीरमध्ये एकही जवान शहीद होऊ देणार नाही, अशी घोषणा मोदी सरकारने केली होती़ तुमच्या जिल्ह्याचे संरक्षण राज्यमंत्री आहेत, त्यांना काश्मीरमध्ये काय चालले आहे हे विचारा, असे खासदार संजय राऊत मेळाव्यात म्हणाल़े दररोज शहीद जवानांचे पार्थिव आणावे लागत असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टिका केली़