शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

भाजपाचे कर्जमाफीसोबत कजर्मुक्तीसाठी प्रयत्न : डॉ.सुभाष भामरे

By admin | Published: June 11, 2017 6:02 PM

शिरपूर येथे ‘सबका साथ, सबका विकास’ संमेलन

ऑनलाईन लोकमत

शिरपूर,दि.11 : देशात  इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले, त्यांनीदेखील या देशाला जेवढे लुटले नाही त्यापेक्षा जास्त गेल्या 70 वर्षात काँग्रेसने लुटले आह़े भाजपा सरकार हे शेतक:यांच्या कजर्माफीसाठी सकारात्मक तर आहेच परंतु शेतकरी हा कजर्मुक्त कसा होईल यासाठीही प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन देशाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केले. 
शिरपूर शहरातील करवंद नाक्याजवळील शंकर माळी मंगल कार्यालयात ‘सबका साथ सबका विकास’ या संमेलन रविवारी झाले. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल होत़े यावेळी खासदार डॉ. हीना गावीत,  भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर होत़े
मनमाड-इंदौर रेल्वे मार्गाचे लवकरच भूमीपूजन 
मनमाड-इंदौर रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित होता़ त्यास मोदी सरकारने मंजुरी दिली.  त्यासाठी 10 हजार कोटींची तरतुद करण्यात आली असून लवकरच भूमिपूजन केले जाईल़ या रेल्वेमार्गामुळे शिरपूर सेंट्रल हब सीटी बनेल, असे मंत्री डॉ. भामरे म्हणाले. 
पर्यटन विकास व रोहयो मंत्री जयकुमार रावल म्हणाले, की  शेतक:यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने हस्तक्षेप केल्याने हे आंदोलन वेगळे वळण घेत आह़े  
खासदार डॉ. हीना गावीत म्हणाल्या, की अंकलेश्वर-बु:हाणपूर हा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर करण्यात आला असून त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. लवकरच त्या कामाला सुरूवात केली जाणार आह़े आदिवासी मुला-मुलींसाठी वसतीगृह मंजूर केले आह़े