शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

शहरातील पाण्यावर डल्ला मारतंय कोण ? महापालिका : नागरिकांकडून पाणीपट्टी वसुली तर चोरट्यांना ‘अभय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:05 IST

डल्ला मारणाऱ्यांना महापालिका प्रशासनातर्फे अभय

धुळे : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना उन्हाळ्याच्या झळा सहन करीत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे़ तर दुसरीकडे मात्र व्हॉल्व गळत्यांव्दारे नागरिकांच्या हक्काच्या पाण्यावर सर्रासपणे डल्ला मारणाऱ्यांना महापालिका प्रशासनातर्फे अभय दिले जात आहे़दीड महिना पुरेल एवढाच जलसाठामहापालिकेतर्फे तापी पाणी पुरवठा योजना, डेडरगाव व नकाणे तलावातून शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नकाणे व डेडरगाव तलावात जेमतेम साठा आहे़ नकाणे तलावात केवळ ३५ ते ४० एमसीएफटी पाणीसाठा होता. त्याची साठवण क्षमता ३५५ एमसीएफटी असून त्यात सद्यस्थितीत केवळ १२८ एमसीएफटी पाणीसाठा उपलब्ध आहे.नियोजनाचा पूर्ण अभावतापी जलवाहिनीवरील १६ गळत्यांची दुरूस्ती काही दिवसापुर्वी करण्यात आली होती़ दुरुस्तीनंतर शहरातील काही प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले आहे़ मात्र अद्याप काही प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती लागत आहे़ शहरात सुरळीत पाणीपुरवठा व उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे़हजारो लीटर पाणी अक्षरश: वायामुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ बुधवारी शहराला पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्वची लोंखंडी तबकडी निघाल्याने लाखो लीटर पाणी नदीपात्रात वाहून वाया जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील पाण्याचा उपयोग वरखेडीसह परिसरातील स्थानिक नागरिकांसह विटा भट्टीसाठी केला जातो. त्यासाठी व्हॉल्व लिकेज करण्यात येतो़ व्हॉल्व दुस्स्तीनंतर पाणी चोरी करणाºया नागरिकांना महापालिका पथकाने गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे़पाण्याचा वापर वाढला!शहराचा वाढता विस्तार पाहता मनपाला दरवर्षी जलस्त्रोतांमधील आरक्षित पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज भासत आहे़ वाढती लोकसंख्या व जीर्ण जलवितरण यंत्रणा व पाण्याचा अपव्यय यांमुळे पाण्याची मागणी, वापर वाढत आहे़पाणीचोरी रोखण्याचे आव्हानमहापालिकेला शहराला करावयाच्या पाणीपुरवठ्याचा भार डोईजड झाला आहे. त्यासाठी शहरासह परिसरातील अवैध नळधारकांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करून विशेष मोहिम राबविण्याची गरज आहे़ त्याचप्रमाणे पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई, सदोष पाणीपट्टी आकारणीवरही कटाक्ष टाकणे आवश्यक आहे़शहरातील अवैध नळधारकांकडे दुर्लक्ष करीत नियमित पाणीपट्टी भरणाºया नागरिकांवरील बोजा वाढल्यास मनपाविरोधात तीव्र रोष निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती आहे.

टॅग्स :Dhuleधुळे