शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

गुरु विचार बदलतो

By admin | Published: September 20, 2016 5:37 AM

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुरूशिवाय आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही.

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुरूशिवाय आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही. याच कारणामुळे परमात्म्याला गुरूची उपाधी दिलीे आहे. ‘गुरु: साक्षात परबह्म’।शास्त्रात अनेक प्रकारच्या गुरूंचे वर्णन आले आहे. परंतु श्रेष्ठ गुरू तोच, जो आत्मसाक्षात्कार किंवा संपूर्ण सत्याचे दर्शन घडवतो. म्हणूनच भक्त कबीर आपल्या गुरूसाठी शिर देण्यास सुध्दा तयार झाला.यह तन विष की वल्लरी,गुरु अमृत की खान ।शीश दिए जो गुरु मिले, तब भी सस्ता जान ।।गुरू आमच्यासाठी हे जगच बदलत नाहीत, तर आम्हालाच बदलून टाकतात. म्हणजेच आमचे विचार बदलतात. भारतीय परंपरेत परमेश्वर आपल्यातच वास करत असल्याचे मानले जाते. भक्त कबीर म्हणतात, मोको कहाँ ढुंढोरे बंदे,मैतो तेरे पास में ।ना मंदिर में, ना मस्जिद में,ना काबा कैलास में ।।परमेश्वर आमच्यातच वास करतो, परंतु आम्ही त्याला ओळखू शकत नाही. गुरू आम्हाला परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग सांगतात आणि आमच्यातील सुप्त अशा दिव्य शक्ती प्रकट करतात. आमच्यातील या सुप्त दिव्य शक्ती जेव्हा प्रकट होतात, तेव्हा सजीव व जग सृष्टी यांच्याबाबत असणारे आमचे विचार संपूर्णपणे बदलतात. त्यावेळी आम्हास वाटते की, आम्ही त्या अखंड सत्याशी जोडले गेलो आहोत आणि आम्हाला एकातच सर्व किंवा सर्वांमध्ये एक असल्याचा साक्षात्कार होतो.भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णानी परिस्थिती बदलली नाही, तर अर्जुनाचे विचार बदलले. जो अर्जुन हताश होऊन कर्तव्यापासून दूर पळत होता, तोच अर्जुन पूर्ण विश्वास आणि ताकदीने कर्तव्याशी जोडला गेला. ‘दिव्यं ददामि ते चक्षु:’अर्थात मी तुम्हाला दिव्य दृष्टी देतो. भगवान श्रीकृष्णाचे हे वचन गुरूद्वारा शिष्यामधील सुप्त शक्तीचा प्रत्यय घडवते.यासाठीच धन-दौलत, पुत्रादिकाचा लोभ उत्पन्न करणारा शिष्य घडवणाऱ्या गुरूला भारतीय परंपरेत स्थान नाही. गुरू आपल्याला अखंड व शाश्वत परमानंद देतो. -डॉ. भूषणकुमार उपाध्याय