शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

प्रत्येक अविवाहित पुरुषाला माहित असावेत लग्नाबाबतचे ‘हे’ पाच सत्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 9:57 AM

आपल्याही लग्नाची तयारी सुरु आहे का? मग जाणून घ्या लग्नाबाबतचे सत्य

-Ravindra Moreजेव्हा आपल्या लग्नाचे वय होते, तेव्हा आपल्या परिवाराचे सदस्य आपले लग्न करण्यासाठी आग्रह करतात, शिवाय कनव्हेंस करण्यासाठी आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टीही सांगितल्या जातात. मात्र लग्नाबाबत काही गोष्टी असतात, ज्यांची सत्यता आपणास लग्नाअगोदर माहित असणे अवश्य असते. आज आम्ही आपणास वैवाहिक आयुष्याशी संबंधीत अशाच पाच सत्य गोष्टींबाबत सांगत आहोत, ज्या प्रत्येक अविवाहित व्यक्तिला लग्नाअगोदर माहित असणे गरजेचे आहे. १. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या कपल्समध्ये कधीही भांडण होत नाही, मात्र थोडेफार ठिक आहे. पण या भांडणाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्यावर होऊ द्यायचा नाही. २. लग्न झालेले जोडपे कधीच आपले भांडण पूर्ण मिटल्याशिवाय झोपत नाही. मग भलेही त्यांना ते भांडण मिटवायला पूर्ण रात्र लागली तरी चालेल.३. लग्नानंतर आपल्या पार्टनरच्या परिवारावरही तेवढेच प्रेम करायचे आहे आणि आदर द्यायचा आहे, जेवढा की आपण आपण आपल्या परिवाराला देतो. ४. मुले पती-पत्नीच्या नात्यात एका संजीवनीचे काम करतो. त्यांच्यामुळे दोघांच्या नात्यातील प्रत्येक समस्या दूर होते.५. आपल्या पार्टनरला तिचे मित्र आणि परिवारासोबतही वेळ व्यतित करायला संधी द्या, त्यांचेही अस्तित्त्व आहे याचे भान ठेवा.