शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

​बेंगलोरमध्ये रंगणार ‘काव्य महोत्सव’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2016 5:18 PM

बेंगलोरात पुढील महिन्यात प्रथमच ‘काव्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

काविता व्यक्तीच्या मनातील भावना व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे, असे म्हणने अतिशयोक्ती ठरू नये. कारण काव्याची तरलता आपल्या भावनाविश्वाला साजेशी असते. सध्या मात्र कवितेला बुद्धीवादी किंवा अभिरुची संपन्न वर्गाच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. एकेकाळी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देशभक्तांच्या नसांमध्ये भरणारी ही कविता आता मात्र केवळ पाठ्यपुस्तकांच्या पानांपुरती मर्यादित झाली आहे.काव्याविषयी जनसामान्यांत रुची उत्पन्न व्हावी यासाठी बेंगलोरात पुढील महिन्यात प्रथमच ‘काव्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक आणि नव्या कवींना जावेद अख्तर, पियुश मिश्रांसारख्या नावाजलेल्या कवींसोबत आपली कविता सादर करण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे. सहा ते सात आॅगस्ट दरम्यान लीला पॅलेस येथे हा काव्य महोत्सव रंगणार आहे.महोत्सवाचे आयोजक, सुबोध शंकर यांनी सांगितले की, कविता ही स्वत:ला व्यक्त करण्याचे सक्षम माध्यम आहे. पण अनेक साहित्य संमेलनांमध्ये कवितेकडे विशेष लक्ष दिले जात नाही. एखाद-दोन कार्यक्रम वगळता अशा संमेलनांमध्ये कवितेला विशेष स्थान नसते. परंतु आपल्या देशातील अनेक क वी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडत असताना संपूर्णपणे कवितेला वाहिलेला महोत्सव आयोजित करण्याची आम्हाला गरज वाटली.बेंगलोर शहरातील विविध काव्य ग्रुप्सच्या सहकार्याने हा महोत्सव साकरत आहे. यामध्ये काव्य वाचन, काव्यशास्त्र, काव्यअभिरुची, संगीत प्रधान कविता आणि काव्य प्रकाशन अशा विविध विषयांवर कार्यक्रम घेण्यात येणार आहे.