SHOCKING!! वीणा मलिकने रडत रडत सांगितले घटस्फोटामागचे कारण...!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2017 09:30 AM2017-03-16T09:30:19+5:302017-03-16T15:00:19+5:30
अभिनेत्री वीणा मलिक सध्या चर्चेत आहे ती पती असद बशीर खान खट्टक याच्याशी घेतलेल्या घटस्फोटामुळे. या घटस्फोटासाठी वीणा हिच जबाबदार असल्याचे सांगितले गेले. पण आता या घटस्फोटामागचे खरे कारण समोर आले आहे.
अ िनेत्री वीणा मलिक सध्या चर्चेत आहे ती पती असद बशीर खान खट्टक याच्याशी घेतलेल्या घटस्फोटामुळे. या बातमीनंतर घटस्फोटाचा दोष माळला गेला तो वीणाच्या माथी. होय, या घटस्फोटासाठी वीणा हिच जबाबदार असल्याचे सांगितले गेले. पण आता या घटस्फोटामागचे खरे कारण समोर आले आहे. खुद्द वीणाने एका मुलाखतीत हे कारण स्पष्ट केले आहे. पाकिस्तानी न्यूज वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वीणाने पती असदवर गंभीर आरोप केलेत.
या शोचा एक प्रामो टिष्ट्वटरवर रिलीज करण्यात आला आहे. यात वीणा रडतांना दिसते आहे. स्वत:वरचे सगळे आरोप तिने खोडून काढले आहेत. मी पैशासाठी लग्न केले, असे लोकांना वाटते. असदकडचे पैसे संपल्यामुळे मी त्याला ‘तलाक’ देतेय, असे लोक म्हणताहेत. पण सत्य काही वेगळेच आहे. असदने मला अनेकदा मारहाण केली. शारिरीक व मानसिक छळ केला. यामुळे मी घटस्फोटाचे पाऊल उचलले, असे ती या व्हिडिओत म्हणते आहे. सध्या वीणाची ही मुलाखत टेलिकास्ट झालेली नाही.
{{{{twitter_video_id####
असरसोबत तीन वर्षांपूर्वी वीणा लग्नबंधनात अडकली होती. लाहोरमधल्या एका न्यायालयाने घटस्फोटाची याचिका मंजूर करत तिच्या बाजूने निर्णय दिला आहे. घटस्फोटासाठी वीणानेच अर्ज दाखल केला होता. त्यामुळे लग्नात देण्यात आलेल्या मेहरचे २५ टक्के तिला परत द्यावे लागणार आहेत.
ALSO READ : बिग बॉस फेम वीणा मलिकने घेतला घटस्फोट
न्यायालयाशी निगडीत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीणाने जानेवारीमध्ये कौटुंबिक न्यायालयात घस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोघांमधील मतभेद एवढे वाढलेले की, भविष्यात एकत्र राहणे दोघांनाही कठीण वाटू लागले होते. वीणाने दाखल केलेल्या अजार्मुळे असद बशीरला समन्स पाठवण्यात आला होता. पण असद न्यायालयातही आला नाही शिवाय समन्सला उत्तर देण्याचीही त्याने तसदी घेतली नाही. त्यामुळे न्यायालयाने वीणाच्या अर्जाचा स्वीकार करत दोघांनाही घटस्फोटाची मंजूरी दिली.
या शोचा एक प्रामो टिष्ट्वटरवर रिलीज करण्यात आला आहे. यात वीणा रडतांना दिसते आहे. स्वत:वरचे सगळे आरोप तिने खोडून काढले आहेत. मी पैशासाठी लग्न केले, असे लोकांना वाटते. असदकडचे पैसे संपल्यामुळे मी त्याला ‘तलाक’ देतेय, असे लोक म्हणताहेत. पण सत्य काही वेगळेच आहे. असदने मला अनेकदा मारहाण केली. शारिरीक व मानसिक छळ केला. यामुळे मी घटस्फोटाचे पाऊल उचलले, असे ती या व्हिडिओत म्हणते आहे. सध्या वीणाची ही मुलाखत टेलिकास्ट झालेली नाही.
{{{{twitter_video_id####
}}}}Watch exclusive Interview with @iVeenaKhan on "Aisay Nahi Chalay Ga with Aamir Liaquat " tonight at 10:30 PM@AamirLiaquat#BOLNewspic.twitter.com/T8Pntc8aup— BOL NEWS (@BOLNewsOfficial) 13 March 2017
असरसोबत तीन वर्षांपूर्वी वीणा लग्नबंधनात अडकली होती. लाहोरमधल्या एका न्यायालयाने घटस्फोटाची याचिका मंजूर करत तिच्या बाजूने निर्णय दिला आहे. घटस्फोटासाठी वीणानेच अर्ज दाखल केला होता. त्यामुळे लग्नात देण्यात आलेल्या मेहरचे २५ टक्के तिला परत द्यावे लागणार आहेत.
ALSO READ : बिग बॉस फेम वीणा मलिकने घेतला घटस्फोट
न्यायालयाशी निगडीत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीणाने जानेवारीमध्ये कौटुंबिक न्यायालयात घस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोघांमधील मतभेद एवढे वाढलेले की, भविष्यात एकत्र राहणे दोघांनाही कठीण वाटू लागले होते. वीणाने दाखल केलेल्या अजार्मुळे असद बशीरला समन्स पाठवण्यात आला होता. पण असद न्यायालयातही आला नाही शिवाय समन्सला उत्तर देण्याचीही त्याने तसदी घेतली नाही. त्यामुळे न्यायालयाने वीणाच्या अर्जाचा स्वीकार करत दोघांनाही घटस्फोटाची मंजूरी दिली.