शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

Diwali 2018 : दिवाळीच्या फराळातील हे पदार्थ महाराष्ट्रीयन नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 17:07 IST

दिवाळी म्हणजे दिव्यांच्या सण. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दिवाळीतील वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीचा फराळ.

दिवाळी म्हणजे दिव्यांच्या सण. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दिवाळीतील वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीचा फराळ. वेगवेगळ्या चवींचे पदार्थ घराघरांमध्ये तयार करण्यात येतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शहरांनुसार फराळाच्या पदार्थांमध्ये नाविण्यही दिसून येतं. 

लाडू, चकली, शंकरपाळी, कडबोळी आणि करंज्यांसारखे अनेक पदार्थ सर्वांच्या घरांमध्ये तयार करण्यात येतातच. पण खरं तर यातले अनेक पदार्थ महाराष्ट्रीयन नाहीत. यातल अनेक पदार्थ हे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले पाहुणे पदार्थ आहे. 

खर तर दिवाळीच्या फराळाची मराठी परंपरा फार जुनी आहे. तुलनेने यातील काही पदार्थ काही दिवसांपूर्वीच भारतात आले आहेत. हे ऐकून तुम्हाला खरं वाटणार नाही. 

दिवाळीच्या फराळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असतात. त्यामध्ये रव्याच्या, डाळीच्या, बेसनाच्या लाडूंचा प्रामुख्याने समावेश करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? लाडू हा महाराष्ट्रातील नाहीच. लाडू खरं तर महाराष्ट्रात आला तो उत्तर भारतातून. 

कडबोळी म्हणजे अस्सल मराठमोळा पदार्थ असा अनेकांचा समज असतो. हल्ली हा पदार्थ फारसा दिसत नाही. पण काही ठराविक भागांमध्ये कडबोळी दिसून येतात. पण खरं तर कडबोळीचं मूळ दक्षिण भारतामध्ये दिसून येतं. 

चकली म्हटलं की, गोल गरगरीत आणि काटेरी तिखटसा पदार्थ डोळ्यांसमोर येतो. त्याला देण्यात आलेलं नाव जरी मराठमोळं असलं तरीदेखील चकली हा मूळचा महाराष्ट्रातील पदार्थ नाही. चकलीचा शोध घेतला तर तिचं मूळ दक्षिण भारतामध्ये आढळतं. 

करंजी हा पदार्थ भारतभरात वेवेगळ्या नावांनी ओळखला जातो. गुजरातमध्ये घुघरा, उत्तर भारतात गुजिया आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये करंजीला कानवेलही म्हटलं जातं. 

टॅग्स :DiwaliदिवाळीReceipeपाककृतीIndian Festivalsभारतीय सण