शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

coronavirus: १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक भारतातच, फिफाचे शिक्कामोर्तब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 06:10 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्य समूहाने केलेल्या शिफारशींच्या आधारे नव्या प्रस्तावित तारखा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेले १७ वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन पुढीलवर्षी १७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत भारतातच होईल, असे फिफाने मंगळवारी स्पष्ट केले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला.आधी या स्पर्धेचे आयोजन २ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होणार होते. जगभरात कोरोनामुळे लॉकडाऊन होताच मागच्या महिन्यात स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेचे मूळ पात्रता नियम कायम राहणार असून एक जानेवारी २००३ किंवा त्यानंतर ते ३१ डिसेंबर २००५पूर्वी जन्मलेले खेळाडू विश्वचषकात सहभागी होऊ शकतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्य समूहाने केलेल्या शिफारशींच्या आधारे नव्या प्रस्तावित तारखा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेत १६ संघांचा समावेश राहणार असून पाच शहरांमध्ये आयोजन होईल. त्यात कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, अहमदाबाद आणि नवी मुंबईचा समावेश असेल. यजमान देश या नात्याने भारताला स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे.विश्वचषकाच्या नव्या तारखांची घोषणा होताच क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी या स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्याची हमी दिली आहे. टिष्ट्वट करीत रिजिजू म्हणाले, ‘स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण पाठिंबा आणि सहकार्याची हमी देतो.’(वृत्तसंस्था)‘विश्वचषकाचे आयोजन उत्कृष्टपणे होईल, याची हमी देतो. स्पर्धेच्या नव्या तारखा जाहीर झाल्याचे ऐकून आनंद झाला. यासाठी पाठिंबा दर्शविणाऱ्या सर्वच हितधारकांचा आभारी आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि स्थानिक आयोजन समिती यशस्वी आयोजनासाठी कटिबद्ध आहे.भारतात महिला फुटबॉलचा विकास आणि लोकप्रियता वाढविण्यासाठी विश्वचषक हे उत्कृष्ट व्यासपीठ ठरेल.’- प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष एआयएफएफ

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारत