शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 5:00 AM

मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार, जिल्हा सहसंपर्क प्रमुख माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केले. अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी. विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. कृषीपंपाचे वीज बिल माफ करावे. शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत करावी. विटाभट्टी परवान्यासाठी अकृषकची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देशिवसेनेचे नेतृत्व : सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, या व इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकºयांनी सोमवारी आरमोरी तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार, जिल्हा सहसंपर्क प्रमुख माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केले.अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी. विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. कृषीपंपाचे वीज बिल माफ करावे. शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत करावी. विटाभट्टी परवान्यासाठी अकृषकची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.आरमोरी येथील राम मंदिरापासून मोर्चा निघून तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी तहसीलच्या गेटवर जाऊन निवेदन स्वीकारले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भरत जोशी, राजू अंबानी, माजी जि.प. सदस्य लक्ष्मी मने, वेणुताई ढवगाये, सुनील पोरेड्डीवार, आरमोरी तालुका प्रमुख महेंद्र शेंडे, शहर प्रमुख पंकज आखाडे, अंकुश खरवडे, मेघा मने, हेमलता वाघाडे, बुधा किरमे, विलास दाने, बाळा बोरकर, ज्ञानेश्वर ढवगाये, भजन मारभते, पितांबर लांजेवार, अशोक खेवले यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी