शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
2
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
3
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
4
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
5
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
6
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
7
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
8
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
9
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
10
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
11
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
12
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
13
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
14
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
15
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
16
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
17
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
18
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
19
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
20
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

कुरखेडा तालुक्यातील शेतकरी वीज मीटरच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:45 AM

सन २०१६ - २०१७ मध्ये शासनाच्या धडक सिंचन योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना नवीन विहीर, बोअरवेल तसेच मोटारपंपाची योजना मिळाली होती. ...

सन २०१६ - २०१७ मध्ये शासनाच्या धडक सिंचन योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना नवीन विहीर, बोअरवेल तसेच मोटारपंपाची योजना मिळाली होती. आपल्या शेतातीत पीक वाचविण्याकरिता ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली असतानासुद्धा सदर शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नसल्याने, कर्जबाजारी बनलेला शेतकरी आता हतबल झाला आहे. वीज जोडणीसाठी शेतकरी वारंवार महावितरण कार्यालयात जात आहेत. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतात विजेची जोडणी झाली असती, तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भाजीपाला तसेच इतर पीक घेऊन आपला आर्थिक स्रोत वाढविला असता. पण महावितरण कंपनीच्या विलंबाच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. डोळ्यांसमोर असलेल्या वस्तूंचा आपण गेल्या दोन वर्षांपासून काहीही उपयोग करत नाही, याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.