शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘त्या’ हत्तींकडून पुन्हा घरांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

मुरूमगाव परिसरातील हिरवेकंच जंगल, आंघाेळ करण्यासाठी तलाव, बाेड्या उपलब्ध असल्याने पंधरा दिवसांपूर्वी गडचिराेली जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलेल्या हत्तींनी याच ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे. अधूनमधून हत्तींचा कळप गावामध्ये प्रवेश करून घरांचे नुकसान करीत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भाेजगाटा येथील मंगरू तुमरेटी, महेंद्र गावडे, दसाराम तुमरेटी या तीन ग्रामस्थांच्या घरांची पडझड केली. यात घराचे माेठे नुकसान झाले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : छत्तीसगड राज्यातून धानाेरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरात प्रवेश केलेल्या हत्तींनी मागील १५ दिवसांपासून याच ठिकाणी बस्तान मांडले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुरूमगाव परिसरातील भाेजगाटा गावातील तीन घरांचे नुकसान हत्तींनी केले आहे. एका-एकीच हत्तींचा कळप गावात प्रवेश करून घरे पाडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुरूमगाव परिसरातील हिरवेकंच जंगल, आंघाेळ करण्यासाठी तलाव, बाेड्या उपलब्ध असल्याने पंधरा दिवसांपूर्वी गडचिराेली जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलेल्या हत्तींनी याच ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे. अधूनमधून हत्तींचा कळप गावामध्ये प्रवेश करून घरांचे नुकसान करीत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भाेजगाटा येथील मंगरू तुमरेटी, महेंद्र गावडे, दसाराम तुमरेटी या तीन ग्रामस्थांच्या घरांची पडझड केली. यात घराचे माेठे नुकसान झाले. हत्तींचा कळप रात्री कधीही गावात चालून येण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

वन विभागाचे पथक तैनातहत्तींवर पाळत ठेवण्यासाठी वनविभागाने पथक नेमले आहे. हे पथक अजूनही हत्तींच्या हालचालींवर नजर ठेवून आहे. या परिसरात जागृती केली जात आहे. गावागावांत बॅनर लावण्यात आले आहेत.

पिकांचे नुकसानहत्तींचा कळप केरमन्यार, कावडीसा, इरूपधाेडरी या परिसरात फिरत आहे. या परिसरातील शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान करीत आहे. मध्यम कालावधीचा धान कापून झाला आहे. धानाचे पुंजने हत्तींकडून नष्ट केले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे. 

नागरिकांची झाेप उडालीहत्तींचा कळप रात्रीच्या सुमारास गावावर चालून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही गावांतील नागरिक आळीपाळीने पाळत ठेवत आहेत. मात्र ही पाळत किती दिवस ठेवायची, असा प्रश्न नागरिकांसमाेर निर्माण झाला आहे. दिवसभर शारीरिक काम केल्यानंतर रात्रभर जागणे कठीण हाेत आहे. वनविभागानेच या हत्तींचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग