शहरं
Join us  
Trending Stories
1
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
2
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
3
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
4
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
5
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
6
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
7
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
8
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
9
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
11
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
12
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
13
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
14
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
15
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
16
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
17
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
19
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?

मध्यस्थी प्रक्रियेमुळे पैसा, वेळ व श्रमाची बचत शक्य

By admin | Published: June 19, 2016 1:11 AM

मध्यस्थी प्रक्रियेमुळे जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मध्यस्थी प्रक्रियेमुळे न्यायालयाचा तसेच पक्षकारांचा ...

जनजागृती कार्यक्रम : जिल्हा न्यायाधीशांचे प्रतिपादनगडचिरोली : मध्यस्थी प्रक्रियेमुळे जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मध्यस्थी प्रक्रियेमुळे न्यायालयाचा तसेच पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होईल, असे प्रतिपादन गडचिरोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सूर्यकांत शिंदे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने शनिवारी येथील जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात मध्यस्थी प्रक्रियेवर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायाधीश यू. एम. पदवाड तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. बोरावार, न्यायाधिश एस. टी. सूर, मुख्य न्यायदंडाधिकारी आर. बी. रेहपाडे, सह दिवानी न्यायाधिश, सू. म. बोमिडवार, न्यायालय व्यवस्थापक डब्ल्यू. एम. खान, सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. सचिन कुंभारे आदी उपस्थित होते. याप्रसंगी न्यायाधिश पदवाड यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ लिपीक व्ही. व्ही. वाळके तर आभार न. दे. लोंढे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)