शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

आता मिरची व मसाले पदार्थांना महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:36 AM

गडचिराेली : भाेजनातील चमचमीत, चवदार व स्वादिष्ट भाजी हाेण्यासाठी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र काेराेना लाॅकडाऊनपासून मसाल्याच्या ...

गडचिराेली : भाेजनातील चमचमीत, चवदार व स्वादिष्ट भाजी हाेण्यासाठी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र काेराेना लाॅकडाऊनपासून मसाल्याच्या पदार्थांमध्ये सातत्याने वाढ हाेत आहे. आता काेराेना संसर्गामुळे नागपूर शहरात कडक धाेरण अवलंबिले जात असल्याने याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. परिणामी मसाले व खाद्य पदार्थांच्या भावात वाढ झाली आहे.

गडचिराेली शहरातील बाजारपेठेत लाल मिरची व मसाल्याच्या पदार्थांचे भाव वाढले आहेत. गेल्या दाेन ते तीन महिन्यांत विविध पदार्थांचे ५ ते १० टक्क्यांनी दर वाढले आहेत. भाववाढ झाल्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट काेलमडले आहे. गडचिराेली शहरात लाल मिरची प्रामुख्याने कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा, नागपूरनजीकच्या भिवापूर तसेच सिराेंचा शहरातूनही आयात हाेत असते. सध्या मिरचीचे भाव प्रचंड वधारले आहेत.

काेट

काेराेना महामारीची समस्या निर्माण हाेण्यापूर्वी मसाले पदार्थाचे भाव कमी हाेते. मात्र पहिल्या लाॅकडाऊनपासून मसाल्याचे दर वाढले. आता पुन्हा नागपूर शहरात लाॅकडाऊन कडक असल्याने मसाल्याच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. माल मिळत नसल्याने व्यापाऱ्यांना अधिक भाव द्यावा लागत आहे.

- शरद चापले, व्यापारी

केंद्र व राज्य सरकारचे खाद्य वस्तूंच्या दरावर मुळीच नियंत्रण नाही. पूर्वीच्या तुलनेत आता १५ ते २० टक्के भाव वाढले आहेत. त्यामुळे आर्थिक ताळमेळ बसविताना कसरत करावी लागते. मांसाहारी भाेजनासह बरेच पदार्थ बनविण्यासाठी मसाल्यांचा वापर करावा लागताे. मात्र भाव वाढल्याने त्रास हाेतो.

- संगीता लाेनबले, गृहिणी

काेराेना महामारीच्या लाॅकडाऊनपूर्वी खाद्य पदार्थ व मसाले पदार्थांचे भाव नियंत्रणात हाेते. मात्र आता २०० ते ५०० रुपयांच्या मसाल्यामध्ये ५०० लाेकांचे भाेजन तयार हाेऊ शकत नाही. मसाल्याच्या भावांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सर्वसामान्य गृहिणींना घाम फुटत आहे.

- रंजना पिपरे, गृहिणी