शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

कारवाईशिवाय एसटीच्या सेवेत रुजू हाेण्याची कर्मचाऱ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 5:00 AM

एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण हाेण्याची आशा आता पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी लवकर रूजू व्हावे असे आवाहन, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. जे कर्मचारी ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू हाेतील. त्यांच्यावरील कारवाया मागे घेतल्या जाणार आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एसटीतील बडतर्फ कर्मचाऱ्यांनी अपील केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाणार आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. साेमवारपासून याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण हाेण्याची आशा आता पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी लवकर रूजू व्हावे असे आवाहन, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. जे कर्मचारी ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू हाेतील. त्यांच्यावरील कारवाया मागे घेतल्या जाणार आहेत. 

साेमवारी अर्ज वाढणार 

- एसटीने शुक्रवारी परिपत्रक काढले. शनिवार व रविवार आल्याने अपीलचे फारशे अर्ज आले नाहीत. बडतर्फ झालेल्यांचे ७ तर सेवा समाप्ती झालेल्यांचे २ अर्ज आले आहेत. त्यांच्यावर लवकरच निर्णय हाेणार आहे. साेमवारपासून अर्जांची संख्या वाढण्याची आहे. 

अशी आहे रुजू हाेण्याची प्रक्रिया - ज्या कर्मचाऱ्यांवर काेणतीही कारवाई झाली नाही. ते आगारप्रमुखाकडे साधा अर्ज करतील. त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांना रुजू करून घेतले जाणार आहे.

- ज्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली आहे. त्यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे अपील करायचे आहे. याबाबतचा निर्णय समिती घेईल. मात्र कारवाई मागे घेण्याचे सरकारचे निर्देश असल्याने अपीलमध्ये कारवाई मागे घेतली जाणार आहे. 

एसटीच्या विलीनीकरणाचा विषय न्यायालयात आहे. न्यायालयाचा निकाल लागेल तेव्हा लागेल. न्यायालय जाे निकाल देईल ताे निकाल सर्वांनाच लागू असेल. त्यामुळे निकालाची वाट न बघता एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. सरकारच्या आदेशानुसार कारवाई मागे घेतली जाईल. -अशाेककुमार वाडीभस्मे, विभाग नियंत्रक, गडचिराेली

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप