शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय शेती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:15 IST

शाश्वत स्वरूपात शेतजमिनीची पोत टिकवून ठेवायची असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन आरसीओएफ (रिझनल सेंटर फॉर आॅर्गनिक फार्मिंग) गांधीनगरचे (गुजरात) सहसंचालक डॉ.वाय.व्ही. देवघरे यांनी केले.

ठळक मुद्देसहसंचालकांचा सल्ला : पुलखल येथे कृषीविषयक मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाश्वत स्वरूपात शेतजमिनीची पोत टिकवून ठेवायची असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन आरसीओएफ (रिझनल सेंटर फॉर आॅर्गनिक फार्मिंग) गांधीनगरचे (गुजरात) सहसंचालक डॉ.वाय.व्ही. देवघरे यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, कृषी विभाग, आत्मा आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत २ आॅक्टोबर ते २५ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील २५ गावांमध्ये ‘कृषी कल्याण अभियान-२ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत पुलखल येथे सोमवारी कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी डॉ.देवघरे मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, विषय विशेषतज्ज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर, ज्ञानेश्वर काथोड, डॉ.विक्रम एस.कदम, तालुका कृषी अधिकारी ठाकरे, डॉ.पडोळ, पशुसंवर्धन तज्ज्ञ डॉ.रामटेके, पुलखलच्या सरपंच रेखा शेडमाके, तंमुस अध्यक्ष आनंदराव ठाकरे, श्यामराव चापले, पिपराम भगत, बाबुराव सारवे, मिरा रेचनकर, खुशाल ठाकरे, चेतन चौधरी आदी उपस्थित होते.बाबुराव सारवे व प्रतिभा चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गावातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले.