शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जनता दरबारात तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने २३ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय जनता दरबार आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या जनता दरबारात ११० प्रकरणांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचे निराकरण १५ दिवसात करावे, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.

ठळक मुद्देचामोर्शीत आढावा : आमदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभा; शेकडोंची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने २३ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय जनता दरबार आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या जनता दरबारात ११० प्रकरणांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचे निराकरण १५ दिवसात करावे, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.जनता दरबाराला आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हा प्रमुख सुरेश शहा, पं.स. सभापती भाऊराव डोर्लीकर, उपसभापती वंदना गौरकर, नगरसेवक विजय गेडाम, तहसीलदार संजय गंगथडे, प्रभारी बीडीओ नितेश माने, नायब तहसीलदार एस. के. तनगुलवार, अविनाश पिसाड, दिलीप दुधबळे, एम. एन. शेंडे, पोलीस निरिक्षक जितेंद्र बोरकर, उपविभागीय अभियंता एस. एम. उरकुडे, पी. यू. ठाकरे, चिचडोह बॅरेजचे अभियंता आर. एल. चापले, शिक्षण विस्तार अधिकारी एम. बी. कडते, विकास दुधबावरे, नितीन हेडाऊ, वाय. एस. मेश्राम, के. सी. शेडमाके, विस्तार अधिकारी एम. के. काळबांधे, कृषी पर्यवेक्षक अभिलाषी येरमे, एम. जी. गोवर्धन, जे. डी. झिलपे, साईनाथ बुरांडे, प्रतिक राणे, जयराम चलाख, विनोद गौरकर आदी उपस्थित होते.सामान्य नागरिकांची प्रशासकीय प्रश्न सोडविण्यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जनता दरबाराला ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. ज्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या तक्रारी संबंधित विभागाकडे सात दिवसांच्या आत पाठवून १५ दिवसांमध्ये त्याचे निराकरण करावे, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.प्रास्ताविक तहसीलदार संजय गंगथडे, संचालन रमेश अधिकारी यांनी मानले.चौथ्या गुरूवारी भरणार जनता दरबारनागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी दर महिन्याच्या चौथ्या गुरूवारी जनता दरबार घेतले जाईल. फेब्रुवारी महिन्यात २७ फेब्रुवारी रोजी जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहून तक्रारी मांडाव्या, असे आवाहन अधिकारी व आमदारांनी केले.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळीMLAआमदार