शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

विजेच्या धक्क्याने तीन म्हशींचा मृत्यू

By admin | Published: July 27, 2014 11:44 PM

सिरोंचा तालुक्यातील आरडा गावातील शेतकऱ्याच्या तीन म्हशी रविवारी दुपारी ३ वाजता विजेचा धक्का लागून मरण पावल्या. या घटनेत शेतकऱ्याचे १ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.

आरडा गावातील घटना : शेतकऱ्याचे एक लाखांचे नुकसानसिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील आरडा गावातील शेतकऱ्याच्या तीन म्हशी रविवारी दुपारी ३ वाजता विजेचा धक्का लागून मरण पावल्या. या घटनेत शेतकऱ्याचे १ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर असलेल्या आरडा येथे बैकन राजन्ना या शेतकऱ्याच्या तीन म्हशी चरण्यासाठी शेतशिवारात गेल्या होत्या. या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू असलेला तार तुटून पडलेला होता. तिनही म्हशींचा जीवंत विद्युत तारेशी स्पर्श झाल्याने त्या जागीच मरण पावल्या. सिरोंचा तालुक्यातील आरडा भागात पावसाळ्याच्या दिवसात वीज कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे ही घटना घडली आहे. शेतकऱ्याचे या घटनेत १ लाख रूपयाचे नुकसान झाले असून या घटनेची माहिती मिळताच महावितरण कंपनीचे सिरोंचा येथील कनिष्ठ अभियंता कटकमवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व शेतकऱ्याला शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. या घटनेमुळे शेतकरी बैकन राजन्ना यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला त्वरीत आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसात विजेच्या जीवंत तारेचा धक्का लागून ५ ते ७ जणावरे दगावले आहेत. (शहर प्रतिनिधी)