शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
4
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
5
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
6
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
7
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
8
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
9
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
10
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
11
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
12
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
13
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
14
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
15
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
16
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
17
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
18
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
19
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
20
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

तिगलगुडम, मर्रीगुडम गावकऱ्यांना मिळणार याेजनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:45 AM

या दोन गावांची लोकसंख्या जवळपास १८० आहे. या गावातील आदिवासी लोक अशिक्षित व मागसलेले असून त्यांचे जीवनमान पूर्णत: वनोपज ...

या दोन गावांची लोकसंख्या जवळपास १८० आहे. या गावातील आदिवासी लोक अशिक्षित व मागसलेले असून त्यांचे जीवनमान पूर्णत: वनोपज व जंगलावर निर्भर आहे. अशिक्षित व मागसलेपणामुळे शासनाच्या विविध योजनेपासून नागरिक वंचित असल्याचे तालुका प्रशासनाचे निदर्शनास आले. तहसीलदार एच. एस. सय्यद व नायब तहसीलदार प्रकाश पुप्पालवार हे प्रत्यक्ष सदर गावात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधले. तेथील बरेच लोकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, बँक पासबुक इत्यादीपासून वंचित असल्याचे लक्षात आले. रेशन कार्ड नसलेले, संजय गांधी योजनेत पात्र असून, लाभ न भेटलेल्या नागरिकांची माहिती घेऊन तेथील नागरिकांना सिरोंचा मुख्यालयी आणण्याची व्यवस्था करुन सर्व नागरिकांचे आधार कॅम्प घेऊन प्रशासनाकडून आधार कार्ड काढण्यात आले. सहा कुटुंबांना रेशनकार्ड तयार करून देण्यात आले. सर्व नागरिकांना आधार कार्ड प्राप्त होताच रेशन कार्ड तयार करून शासन योजनेतून अन्न धान्य पुरवठा, संजय गांधी निराधार योजनाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे तालुका प्रशासनातर्फे कळविले आहे.